सोनारी-रवंदेच्या नागरिकांची रस्त्याची समस्या कायमची सुटलीसोनारी-रवंदेच्या नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सोनारी-रवंदे हा जवळपास चार किलोमीटरच रस्ता सोनारीच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता. सोनारीच्या नागरिकांचा दैनंदिन सपर्क रवंदे गावाशी आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच आठवडे बाजार, तलाठी कार्यालय, जिल्हा बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय केंद्र तसेच कापूस व टोमॅटो खरेदी होत असल्यामुळे सोनारीच्या शेतकऱ्यांचा देखील दैनंदिन सपर्क येत असे […]

Read More

सरपंच पदानंतर उपसरपंचपदाच्या निवडणुकीतही काळे गटाचाच बोलबाला,, कान्हेगाव, मंजुर, कारवाडी, शहाजापूर, दहेगाव बोलका, चांदगव्हाण,लौकीग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या जोरदार मुसंडी मारून अनेक ग्रामपंचायतीची सत्ता मिळवीलेल्या काळे गटाचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत देखील बोलबाला दिसून आला असून दुसऱ्या टप्यात पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कान्हेगाव, मंजुर, कारवाडी, शहाजापूर, दहेगाव बोलका, चांदगव्हाण,लौकी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.माजी आमदार […]

Read More

सुनावणीचा सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू नका:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-नगर-नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मंगळवार (दि.२१) रोजी मान.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत प्रसार माध्यमांवर व काही न्यूज चॅनलवर झळकलेल्या वृत्तातून सोयीचा काढला जात असून जायकवाडीला पाणी सोडले तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार आहे. त्यामुळे नगर-नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे स्पष्ट निर्देश नसतांना सोयीचा अर्थ काढून पाणी सोडू […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालय व टीसीएस मध्ये सामंजस्य करार, उद्योग व रोजगारभिमुख मनुष्यबळ निर्मितीसाठी अधिकचे प्रयत्न…

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (फार्मसी महाविद्यालय) व टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) यांच्यात अलिकडेच परस्पर सामंजस्य करार (एमओयु) झाला. विध्यार्थ्यांमध्ये उद्योगभिमुखता व रोजगारभिमुखता वाढीसाठी या कराराचा उपयोग होणार असुन या करारामुळे संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने अधिकचे कीर्तिमान स्थापित केले असल्याची माहिती फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.कराराचे दस्तावेज परस्परांमध्ये […]

Read More

ब्राम्हणगांवच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे ज्ञानदेव जगधने विनविरोध…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे ज्ञानदेव किसन जगधने यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी काम पाहिले.उपसरपंच निवडीत श्री संजय लहानु पवार यांनी ज्ञानदेव जगधने यांच्या नावाची सुचना केली याप्रसंगी सरपंच अनुराग प्रभाकर येवले, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री. संजय अशोक वाबळे, कुसुमबाई कारभारी बनकर, […]

Read More

जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्य अलौकिक:- बिपीनदादा कोल्हे , कोपरगावात जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे. ‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ ही त्यांची विचारधारा आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक अध्यात्मिक, सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. हिंदू धर्म, संस्कृती व पर्यावरणाचे संरक्षण करण्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलून नवी दिशा देण्याचे काम ते करत आहेत. नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करण्यावर सर्वांनी भर द्यावा. कारण, […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्तांना मायेचा आधार…

कोपरगाव प्रतिनिधी:- चार महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत इर्शाळवाडीतील अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली. संपूर्ण देशभर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला; परंतु इर्शाळवाडीकर अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमीच संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या […]

Read More

बोलकीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या अनिता महाले बिनविरोध…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या अनिता बाबासाहेब महाले यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार मनिषा पी. कुलकर्णी होत्या.सौ. अनिता बाबासाहेब महाले यांच्या नावाची सुचना दिपक मधुकर बोळीज यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य कविता अनिल मोरे, विठठल गंगाधर कडाळे, दशरथ सखाराम शिंदे, वनिता देविदास रोहोम यांनी या […]

Read More

सुरेगाव, वारी, घोयेगाव व धनगरवाडीच्या उपसरपंचपदीकाळे गटाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नुकत्याच पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या टप्यातील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या असून कोपरगाव मतदार संघातील सुरेगाव, वारी,घोयेगाव व धनगरवाडीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोपरगाव मतदार संघातील पार पडलेल्या एकूण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने मोठे यश मिळविले आहे. या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्यातील […]

Read More

ॲड.संदीप वर्पे  यांचा माजी खासदार वाकचौरे यांनी केला सत्कार….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते एडवोकेट संदीप वर्पे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली असुन त्यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्ता पदी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते निकटवर्तीय समजले जातात संदीप वर्पे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी अँड संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे […]

Read More