सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यामुळे इंद्रियांना बल प्राप्त होते:- शिवाजी महाराज …
कोपरगाव प्रतिनिधी:-वयाच्या पन्नाशी नंतर शरीराच्या अवयवात क्षीणपणा यायला सुरुवात होते. दर दहा वर्षांनी वाढ दिवस साजरा केला पाहिजे.तसेच शास्त्रानुसार इंद्रियांना बल प्राप्त होण्यासाठी ८२ वर्षानंतर सहस्र चंद्रदर्शन सोहळा केला पाहिजे असे प्रतिपादन ह भ प शिवाजी महाराज भालुरकर यांनी केले आहे.तालुक्यातील कान्हेगाव येथे कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, डी वाय एस पी संजय सांगळे व माजी […]
Read More