साई पालखी सोहळ्यासाठी माता सीता राहणार उपस्थित, साई भक्तांचा आनंद होणार द्विगुणीत….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातून दरवर्षी रामनवमीच्या दिवशी कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रभू श्रीरामचंद्र व साई बाबांच्या नावाचा जयघोष करीत रवाना होणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी प्रसिद्ध रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चीखलिया शुक्रतीर्थ मारुती मंदिर, मोहनीराज […]

Read More

गौतम सहकारी बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेला ३.३९ कोटी ढोबळ नफा:- व्हा.चेअरमन बापूराव जावळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी गौतम सहकारी बँकेच्या इवलेशा लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत चेअरमन स्व. सुधाकर दंडवते यांनी व्हा.चेअरमन संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने […]

Read More

रामनवमी निमित्त चार दिवसासाठी श्री.साईबाबा मंदीर परिसर ‘ नो पॉर्किंग झोन’ , मंदीराकडे जाणाऱ्या पाच मार्गांची वाहतूक बंद जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- – शिर्डी येथे श्री.साईबाबा मंदीरातहोणाऱ्या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने वाहनांची गर्दी आटोक्यातआणण्यासाठी श्री.साईबाबा मंदीर परिसर ‘नो पॉकिंग झोन (वाहन विरहितक्षेत्र)’ जाहीर करण्यात आला आहे. मंदीराकडे जाणाऱ्या पाच मार्गावरीलवाहतूक बंद करण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपासून ते १८एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हापोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी ; भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक तसेच सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी:- माजी पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातींचे उच्चाटन करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी जातीयंतांचा लढा देखील उभारला. आज भारतात सात हजारांपेक्षा जास्त जातींची नोंद आहे, अनेक धर्म आहेत तरीही आपला भारत देश एकसंघ आहे याचे सर्व श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. सर्व समावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी राज्यघटना ही जगातील अद्वितीय राज्यघटना असल्याचे प्रतिपादन […]

Read More

देशातील विविध परंपरा, संस्कृती, जाती-धर्म या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संविधनाने केले:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतरत्न आणि ज्येष्ठ घटनातज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क दिला आहे त्यानुसार जागरूकपणे आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणं अत्यावश्यक आहे. डॉ. आंबेडकरांनी मोठ्या संघर्षातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे बाहेरच्या देशांमध्ये जाऊन त्यांनी उच्च शिक्षण […]

Read More

“डॉ आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सन्मान दिला”:- ॲड. नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय संविधाना मुळे सर्व सामान्य जनतेला सन्मान देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष व बहुजन भारत पार्टी चे ऍड. नितीन पोळ यांनी व्यक्त केलेलोक स्वराज्य आंदोलन व बहुजन भारत पार्टी चे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आलेया वेळी मान्यवारांच्या उपस्थिती […]

Read More

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी ,वन्य प्राण्यांप्रती दातृत्व ; वारीतील टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे. अशातच कोपरगाव तालुक्यातील वारी येथील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यात सामाजिक जाणीवेतुन वारीतील सामाजिक संस्था राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल (दादा) मित्र मंडळ,भरतवाडी यांच्या सौजन्याने टँकरद्वारे शनिवारी (दि.१३) पाच […]

Read More

देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा:- भारतीय दुतावास श्री महेश बनकर ; संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये ‘करीअर’ मार्गदर्शन संपन्न….

कोपरगांव प्रतिनिधी :- ‘हार न मानता प्रयत्न केले तर भारत देशाची सेवा आपण उत्तम प्रकारे करू शकतो. त्यासाठी कोणकोणती पदे असतात, कोणत्या पदांना काय शैक्षणिक पात्रता लागते, याचे ज्ञान सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अधिक विस्तृत मिळते. या ज्ञानाचा फायदा घेवुन अधिक सजग राहुन भारताच्या संरक्षण दलात सहभागी होवुुन देशभक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा,’ असे […]

Read More

सशक्त आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी महामानवाच्या विचारांची आवश्यकता:- मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे…

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने विविध ठिकाणी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाज्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यांच्या विचाराची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू केल्यास आजही सामाज्यात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो, असे झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल,असे […]

Read More

आधुनिक भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्य आत्मसात करणे गरजेचे:- आ.आशुतोष काळे…

१३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दिन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगविली. विविध क्षेत्रात स्वहीत न बघता देशहिताला प्राधान्य देणाऱ्या डॉ. […]

Read More