रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेबाबत तुमची साक्ष जनतेच्या दरबारात अदखलपात्र:- बाबुराव थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात२००५ साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत उर्जितावस्थेत आणले. व स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु ठेवून सलग १० वर्ष हि योजना यशस्वीपणे चालविली हे जिरायती भागातील गावातील सर्वच नागरिक जाणून आहेत. त्यामुळे […]

Read More

दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार:- परमानंद गिरी महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-सद्गुरूंच्या सानिध्यात जीवाचा उद्धार होतो म्हणून संत सेवा केली पाहिजे ,या अती पाप झाले तर दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतो.भक्त प्रल्हादला वाचविण्यासाठी नृसिंह अवतार घेतला असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे भगवान नृसिंहाचे पुरातन मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून प्रकट उत्सव साजरा केला जातो.हे अतिशय जागृत देवस्थान असून […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, पदव्युत्तर […]

Read More

जुन्या आठवणीत माजी विद्यार्थी रममाण , श्रीमान गोकुळचंजी विद्यालया मध्ये १९७२च्या माजी विद्यार्थीचा मेळावा ; कोपरगावात ५२ वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये १९७२मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी दिनांक १९मे रोजी संपन्न झाला. तब्बल ५२ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक वृंदाचा सन्मान केला.या मेळाव्याचे चे अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे होते. […]

Read More

सातभाई कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ,विज्ञान विभागाचा ८३.३३% तर एम.सी.व्ही.सी विभागाचा ६९.५६%…

कोपरगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील कासली येथील कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान विभागाचा ८३.३३ तर एम.सी.व्ही.सी बिल्डिंग मेंटेनन्स विभागाचा ६९.५६% टक्के निकाल लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम […]

Read More

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १.२३ कोटीचा पिक विमा परतावाआ. आशुतोष काळेंनी मानले महायुती शासनाचे आभार….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव, रवंदे, दहेगाव बोलका, सुरेगाव व कोपरगाव या पाच महसूल मंडळातील डाळिंब उत्पादक शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांचा कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून कृषी मंत्रालयाने विमा कंपनीला आदेश दिल्यामुळे सबंधित विमा […]

Read More

के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:-के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमपुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेतलेल्या इ.12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.१२ वी विज्ञान […]

Read More

संजीवनी ज्यु.कॉलेजची तनुजा आंग्रे इ.१२ वीत कॉमर्स विभागात ९५ टक्के गुण मिळवून तालुक्यात सर्व प्रथम, सायन्स विभागात अंजली चोळके ९२. ३३ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

१०० टक्के निकालाची परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रवारी मार्च मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहिर झाले असुन यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स व कॉमर्स विभागांचा निकाल १०० टक्के लागला असुन सलग ९ व्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कॉलेजने राखली आहे. कॉमर्स विभागात तनुजा संजय आंग्रे हीने ९५ […]

Read More

पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली,,योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१५ ला बंद पडल्यानंतर हि योजना पुन्हा सुरु होईल याची अपेक्षा या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरीकांनी सोडली होती. परंतु दिलेला शब्द पूर्ण करून दाखवायचाच या उद्देशातून […]

Read More