कथेतून बोध घेतला तर कित्येक जन्माची व्यथा निवृत्त होते -परमानंद गिरी महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कितीही यज्ञ करा, नाम, जप, तप करा परंतु जर व्यसन सुटत नसेल, शुद्ध सात्विक आहार करत नसेल तर सर्व पुण्य रसातळाला जाते. नियम पाळून भगवंताचे चिंतन, नामजप करत असेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले आहे.तालुक्यातील कान्हेगाव येथे जपाणुष्टाण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन प्रसंगी ते […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून पालक व विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ती…

कोपरगांव प्रतिनिधी :- आपल्या नवोदित अभियंत्यांना विविध कंपन्यांच्या गरजेनुसार विशेष प्रशिक्षण देवुन त्यांना नोकरी मिळेपर्यंत सक्षम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी ) विभागाकडून आपल्या शेकडो नवोदित अभियंत्यांना नोकऱ्या मिळवुन दिल्या आहेत. अशाच प्रयत्नांमधुन सॅनी हेवी इंडस्ट्रीजने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे निकाल जाहिर केले असुन यांत मेकॅनिकल […]

Read More

समताच्या इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल या ही वर्षी गुणवत्तापूर्ण:- सौ.स्वाती कोयटे, कार्यकारी विश्वस्त…

कोपरगाव प्रतिनिधी :-समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. इ.१२ वी विज्ञान शाखेचा २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.१० वीची उज्वल निकालाची परंपरा कायम राखत सीबीएसई इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या ही वर्षी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे […]

Read More

अहिल्यानगर जिल्ह्यात समता इंटरनॅशनल स्कूलची उज्वल निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी :- सी.बी.एस. ई.चा २०२३ – २४ चा इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहिल्यानगर जिल्ह्यात ८ व्यांदा बाजी मारत पुष्कर महाडिक याने ९८.८ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तर अनुष्का जपे हिने ९७.०६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर व्रिष्टी कोठारी हिने […]

Read More

करंजी परिसराला वादळी वाऱ्यासह गारांचा फटका:- पत्रकार विजय कापसे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास चाललेल्या मुसळधार पावसाने झाडा सोबतच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर अचानक आलेल्या वादळासह गरांच्या पावसाने करंजी नऊ चारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांचा मोठा खोळंबा […]

Read More

पढेगाव-करंजी येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचीआ.आशुतोष काळेंनी पाहणी करून तहसीलदारांना पंचानाम्याच्या दिल्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वादळामुळे पढेगाव-करंजी गावात अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर चाळीत साठवलेल्या कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे विजेचा प्रवाह देखील खंडीत होवून विजेच्या पोलांचे व वीज वाहिन्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच आ. […]

Read More

कृषि पदवीधरांनी उद्योजक व्हावे, कृषि क्षेत्रात उद्योजकतेला अमर्याद संधी, विद्यार्थ्यांनी डोळसपणे बघणे गरजेचे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. शेती या विषयात शिक्षण घेवून शेती व्यवसायातच उद्योजक म्हणुन नांव कमवलेले अनेक जण आपण पाहतो. त्यांना प्रत्येकाला सुरुवातीला अपयशाला तोंड द्यावे लागले. परंतु, या अपयशातूनच त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून आपले कौशल्य विकसीत करुन शेतीमधील विविध व्यवसायात नांव मोठे केले आहे. सध्या कृषि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी […]

Read More

संजीवनी अकॅडमीचा शाम गामी इ.१२ वी सीबीएसई परीक्षेत ९० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

१००टक्के निकालाची परंपरा कायम…कोपरगांव प्रतिनिधी:- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने (सीबीएसई-केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ) २०२४ मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीच्या सायन्स विभागाच्या शाम रमेशभाई गामी याने ९० टक्के गुण मिळवुन सर्वप्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. संजीवनी अकॅडमीचा इ.१२ वी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला असुन सर्व […]

Read More

बक्तरपुरला वीज पडून गाय,बैल व तीन मेंढ्या दगावल्या, गाराच्या पावसाने डाळींब पिकांचे देखील झाले नुकसानआ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार तातडीने पंचनामा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अवकाळी पावसामुळे मंगळवार (दि.१४) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरु होवून वीज पडल्यामुळे एक गाय, एक बैल व तीन मेंढ्या दगावल्या असून गारांच्या पावसामुळे डाळिंब पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे वृत्त समजताच आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यामुळे […]

Read More

समताच्या श्रीरामपूर शाखेतील सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा सहकार आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:- सभासदाला कमी कालावधीत अधिक सेवा देणे हे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था ही अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी राज्यातील एकमेव संस्था ठरली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी कर्मचाऱ्यांमध्ये ग्राहक, सभासदांना अधिक सेवा देणारी राज्यातील समता ही एकमेव पतसंस्था ठरेल. असे गौरवोद्गार राज्याचे सहकार आयुक्त श्री शैलेश कोतमिरे यांनी काढले.समता नागरी […]

Read More