कथेतून बोध घेतला तर कित्येक जन्माची व्यथा निवृत्त होते -परमानंद गिरी महाराज…
कोपरगाव प्रतिनिधी:-कितीही यज्ञ करा, नाम, जप, तप करा परंतु जर व्यसन सुटत नसेल, शुद्ध सात्विक आहार करत नसेल तर सर्व पुण्य रसातळाला जाते. नियम पाळून भगवंताचे चिंतन, नामजप करत असेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले आहे.तालुक्यातील कान्हेगाव येथे जपाणुष्टाण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन प्रसंगी ते […]
Read More