आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव:- प्राचार्य शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर संस्थेचे मागर्दर्शक व विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. क्रीडा क्षेत्रात दबदबा ठेवणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]

Read More

पढेगाव व परिसराचे विकास प्रश्न सुटलेनागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव व परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, पाझर तलाव, तलाठी कार्यालय आदी विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.कोपरगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास कामांचा पाहणी आढावा आ. आशुतोष काळे घेत आहेत. या पाहणी दरम्यान पढेगाव […]

Read More

माहेश्र्वरी समाजाच्यावतीने संत मीराबाई संगीतमय कथा उत्साहात संपन्न, आयोजकांचे हार्दिक अभिनंदन:- नारायण शेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव माहेश्वरी समाज आयोजित प्रेम मूर्ती संत मीराबाई संगीतमय कथेचे वैष्णव भूषण श्री श्री श्री सुजितजी महाराज (देवरगावकर) यांच्या मधुर वाणीतून मीराबाईची प्रेम कथा कोपरगाव येथे पार पडली आयोजकांचे हार्दिक अभिनंदनसहसा संत मीराबाई विषयी कथा पारायण प्रचार व प्रसार ऐकू येत नाही. संत मीराबाई विषयी कथा सांगणारे व समजून देणारे श्री श्री श्री.सुजितजी महाराज […]

Read More

ताराबाई उर्फ ताई बाई ही हिराकनीच,नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन युवकांचे वाचवले प्राणताराबाई ची साडी बनली जीवनाची दोरी:- मंगेश औताडेसंस्थापक अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर गावात नदीपात्रात टांगतोडे नामक तीन सख्खे भाऊ बूडत असताना, एक आदिवासी समाजाची ताई बाई उर्फ ताराबाई पवार हिने आपल्या जीवाची पर्वा न करता दोन युवकांना आपल्या अंगावरची साडी काढून जीवदान दिल्याची सत्य घटना की ज्या घटनेने चांगल्या चांगल्याचे डोळे भरून येत असून तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बीकाटीची आहे. तिचा गुणगौरव सामाजिक […]

Read More

ताराबाई उर्फ ताई बाई ही हिराकनीच,नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन युवकांचे वाचवले प्राणताराबाई ची साडी बनली जीवनाची दोरी:- मंगेश औताडेसंस्थापक अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर गावात नदीपात्रात टांगतोडे नामक तीन सख्खे भाऊ बूडत असताना, एक आदिवासी समाजाची ताई बाई उर्फ ताराबाई पवार हिने आपल्या जीवाची पर्वा न करता दोन युवकांना आपल्या अंगावरची साडी काढून जीवदान दिल्याची सत्य घटना की ज्या घटनेने चांगल्या चांगल्याचे डोळे भरून येत असून तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बीकाटीची आहे. तिचा गुणगौरव सामाजिक […]

Read More

जो शब्द दिला, तो पूर्ण केलायापुढील विकासाची जबाबदारी देखील माझी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – विकासाच्या बाबतीत मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहे. त्याप्रमाणे वारी येथील विकासाचे प्रश्न देखील सोडविले असून विकासाचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण केला असून यापुढील विकासाची जबाबदारी देखील माझीच असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.आ.आशुतोष काळे यांनी नुकताच वारी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा व शासकीय […]

Read More

अपक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आ.आशुतोष काळे यांच्या विचारांवर पुढील राजकीय वाटचाल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आपल्या प्रभाग क्र.११ मधील गांधीनगर परिसराचा नेत्रदीपक विकास केला आहे.त्यांना आ.आशुतोष काळे यांच्या सर्व जाती […]

Read More

कॅनलला पाणी आल्याने नगरपालिकेने कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा ४ दिवसाआड पूर्ववत करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला, तरी कोपरगाव शहराला पिण्यासाठी १२ दिवसा आड पाणी मिळत .धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला व नांदूर मधमेश्वर मधून कॅनलला पाणी सोडले आहे.त्यामुळे नगरपालिकेने ४ दिवसाआड म्हणजे ५ व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा . जेणेकरून […]

Read More

बाबुर्डी घुमट येथे काटेकोर पाणी व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाद्वारे पुरस्कृत विद्यापीठ प्रणालीद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुपयोगासाठी सहाय्य प्रकल्प अंतर्गत बाबुर्डी घुमट, जि. अहमदनगर येथे एक दिवसीय काटेकोर पाणी व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले […]

Read More

संवत्सरला दुचाकीच्या अपघातात कोंडाजी भोसले यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी कोंडाजी भागवत भोसले यांचा संवत्सर परिसरात मुंबई – नागपूर हायवेवर दुचाकीचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि. २९ जुलै ) सकाळी सव्वा आठच्या दरम्यान घडली. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत…कै. कोंडाजी भोसले हे सोमवारी सकाळी […]

Read More