“संविधानिक हक्कासाठी लोक स्वराज्य आंदोलनाची पदयात्रा”:- ॲड.नितीन पोळ… कोपरगाव प्रतिनिधीअनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण हा आरक्षण लाभ वंचित जातींचा संविधानिक अधिकार असून लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धर्माबाद ते मुंबई पदयात्रा ही संविधानिक अधिकारा साठी असून या पदयात्रे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ऍड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले […]

Read More

कोपरगावच्या व्यापारी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब : सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड… कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बालाजी सुपर मार्केटचे संस्थापक सुधीर डागा यांची महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड […]

Read More

घरपट्टी वाढीचा डाव विरोधकांचेच पाप,नागरिकांना हरकती घेण्याचे आवाहन :- जितेंद्र रणशूर… कोपरगाव प्रतिनिधीसध्या होणारी घरपट्टी वाढीचा ठराव २०२०-२१ मध्ये झालेला आहे.ही करवाढ २०२४-२५ मधेच प्रस्तावित होती मात्र आम्ही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मार्च २०२६ रोजी होणारी घरपट्टी वाढ न लागू होऊ देता नागरिकांना पुरेसा वेळ देऊन एक महिना नागरिकांना हरकती घेण्यासाठी द्यावा म्हणून आम्ही […]

Read More

गोरगरिबांचे अश्रू पुसणे हेच सर्वात मोठे पुण्याचे कार्य – मा. आ. स्नेहलताताई कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना राज्यात सर्वसामान्य, दीनदलित, आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी कोपरगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामार्फत […]

Read More

अवाजवी आकारलेली घरपट्टी(मालमत्ता कर) रद्द करण्याबाबतचा ठराव मंजूर न केल्यामुळे;राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा सभात्याग- जनार्दन कदम… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी कोपरगाव नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवाजवी घरपट्टी(मालमत्ता कर) रद्द करण्याचा ठराव मंजूर न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक […]

Read More

आ. आशुतोष काळे यांच्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर झाले :- प्रवीण शिंदे… दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप शिबिराचा प्रारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आ. आशुतोष काळे सातत्याने प्रयत्न करीत आहे. कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबीर हा त्याचाच एक […]

Read More

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतून कोपरगाव मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – आमदार विवेक कोल्हे यांनी मानले शासनाचे आभार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विवेक कोल्हे यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन […]

Read More

अधिवेशनातील पहिल्याच भाषणात आमदार विवेक कोल्हे यांनी शेतकरी हिताची मांडली अभ्यासपूर्ण भूमिका… आमदार विवेक कोल्हे यांनी अभ्यासपूर्ण मांडणीने गाजवले सभागृह…कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार विवेक कोल्हे यांना कामकाजाच्या पहिल्याच दिवशी चर्चेत सहभाग घेण्याची संधी मिळाली.यात बोलताना ते म्हणाले तामिळनाडू सरकारने ७५ हजारापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर आपल्या राज्याने दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला हा […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातूनदिव्यांग बंधू भगिनींना मोफत कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- शारीरिक अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगता यावे या उदात्त हेतूने श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई, एनएसई (NSE) फाउंडेशन व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी […]

Read More

सहकारमहर्षी कोल्हे कारखाना येथे मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न… नियीमत व्यायामाने आरोग्य सुधारते – बाळासाहेब वक्ते…कोपरगाव प्रतिनिधी:-दैनंदिन धावपळीच्या जीवनांत आपल्या मनाविरूध्द सतत अनेक गोष्टी घडत असतात, तेंव्हा प्रत्येकांने नियीमत व्यायाम, योगोपासना करावी, आहाराचे संतुलन ठेवावे त्यातुन मनुष्याचे आरोग्य सुधारते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.तालुक्यातील […]

Read More