कोपरगाव शहरातील व्यापारी महासंघाने वतीने श्री.सतीशशेठ कृष्णाणी यांना “जीवनगौरव पुरस्कार” देण्यात आला आहे हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज कोपरगाव शहरात श्री.सतीश शेठ कृष्णाणी यांचे नाव मोठे आदाराने घेतले जाते. फाळणीनंतर ते 1966 साली कोपरगाव आले,खंदक नाला परिसरात एका टेबलावर ऑटो स्पेअर सुरू केले. त्यानंतर रनवेल बॅटरी या नावाने व्यवसायत पर्दापण केले. त्या काळात स्व.मुरलीधर भाऊ लोणारी यांचे महाराष्ट्र गॅरेज कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या आशीर्वादाने श्री.सतीशशेठ कृष्णाणी […]

Read More

कोपरगावातील “कालांश राजगिरा लाडू” उत्पादक श्री.रोहित काले यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार व्यापारी महासंघाच्यावतीने देण्यात आला रोहित काले यांचे हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजगिरा लाडू तस पाहिल तर सर्वसामान्य व सर्वमान्य खाद्य वस्तू लहान मुलांपासून वृद्ध माणसाला राजगिरा लाडू खायला आवडतो. त्यामुळे त्याची मागणी ही जास्त असते. उपवास असल्यास घरो-घरी राजगिरा लाडूचा खप वाढतो. नेमके हीच बाजू हेरुन चाणक्य व हुशार रोहित काले यांनी सुरुवातीला लहान प्रमाणात राजगिरालाडू चे उत्पादन चालू केले. उत्पादन वितरण सर्व व्यवस्था ते […]

Read More

मराठा समाजाला लग्न सोहळ्यासाठी आखून दिलेल्या आचार संहितेचे मराठा भगिनींकडून स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-मराठा समाजाच्या लग्नासाठी समाजातील विचारवंतां कडून एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिजेच्या तालावर, अश्लील गाणी व संगीताच्या तालावर नाचणारे युवक युवतींना समज द्यावी. भोजनातील पदार्थांची संख्या मर्यादित असावी. वधु -वर पित्यांशिवाय इतरांना फेटे न बांधने, अनावश्यक सत्कार सोहळे बंद व्हावेत. वरमाला घालतांना वधुवरांना न उचलणे तसंच लग्नाचा अव्वाच्या सव्वा खर्च […]

Read More

शेतीपूरक व्यवसायांकडे शेतकऱ्यांनी वळावे ही काळाची गरज:- युवानेते विवेकभैय्या कोल्हे….

संजीवनीचा उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न… शेतीपूरक व्यवसायातून महिलांनी क्रांती घडविण्यासाठी सज्ज व्हावे:- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे…शेतीपूरक व्यवसायातून प्रगतीच्या मोठ्या संधी:- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत तयार करता येतात. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

गोधेगाव येथील रखडलेला हाडोळ रस्ता विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नातून अखेर सुरू:- भाऊसाहेब वाकचौरे…

कोपरगाव प्रतिनिधीगोधेगाव (ता. कोपरगाव):-गोधेगाव येथील मागील वीस वर्षांपासून रखडलेला हाडोळ रस्ता अखेर सुरु करण्यात आला असून यामागे कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे मोलाचे प्रयत्न आहेत. या रस्त्याचा उपयोग प्रामुख्याने गोरगरीब शेतकरी व मागासवर्गीय समाजबांधवांना शेतीसाठी ये-जा करण्यासाठी होत असून, रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.या समस्येने सर्व त्रस्त झालेले […]

Read More

संघर्षयोद्धे तरुणांना प्रेरणादायी ठरतात:-राष्ट्रसेविका भाग्यश्रीताई बडदे…

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे साहेब यांना ११ वे पुण्यस्मरण निमित्ताने कोपरगांकरांकडून अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन कार्यकरणारे स्व. गोपीनाथराव मुंढे, स्व. भिमरावनाना बडदे यांचे सारखे संघर्षयोद्धे तरुणांना आजही प्रेरणादायी वाटत असल्याचे धर्मयोद्धा माजी खासदार भिमराव(नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठानच्या वरिष्ठ मार्गदर्शिका भाग्यश्रीताई भिमराव बडदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले.लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे पुण्यस्मरण समिती, कोपरगांव वतीने […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता १५०/- प्र.मे.टन व ठिबक अनुदान १००/- प्र.मे.टन बँक खात्यात वर्ग, शेतकऱ्यांच्या खात्यावर १०.६४ कोटी जमा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य करण्याची मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आजतागायत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने जपली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास सार्थ ठरवतांना गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५०/- प्र.मे.टन ऊस दराचा दुसरा हप्ता […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींगच्या १५ विद्यार्थ्यांना सॅप कोर्समुळे झेन्सर टेक्नॉलॉजिज मध्ये नोकऱ्या, कॉलेज मध्येच शिकविल्या जाणाऱ्या सॅप कोर्समुळे शेकडो विद्यार्थ्यांना फायदा…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो. अशाच सॅप विभाग व टी अँड पी विभागाच्या संयुक्तिक […]

Read More

श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची कहार समाजाची मागणी पूर्ण:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. सर्व समाजाच्या नागरीकांना समाज मंदिर आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे. त्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेवून स्थानिक विकास निधीअंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचे आ.आशुतोष […]

Read More

प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनाला उपस्थित राहणे वेदनादायी:- राजेश परजणे ; वारीत मोफत सर्व रोग निदान शिबिरात 317 रुग्णांची तपासणी…

कोपरगाव प्रतिनिधी : वारी येथील माझा प्रिय सहकारी राहुल टेके यास सामाजिक कार्यात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंत गोरगरिबांची सेवा करण्याची आवड होती. दुर्दैवाने नियतीच्या फेऱ्यात तो चार वर्षांपूर्वी आपल्यातून कायमचा निघून गेला. अशावेळी त्याचे समाजाप्रती असलेले दातृत्वरुपी सामाजिक कार्य आजही सुरू आहे. मात्र; या कार्यात तो नसून त्याच्या स्मृतिदिनाला मला उपस्थित राहावे लागते […]

Read More