स्वतःला ओळखा आणि ध्येयाकडे जाण्याचा निर्धार करा:- डॉ. सुचींद्रन ; संजीवनी युनिव्हर्सिटीत कॉमर्स, एमबीए, सायन्स व फार्मसी प्रथम वर्ष विद्यार्थी व पालकांचे स्वागत…

कोपरगांव प्रतिनिधी:- केवळ नोकरी मिळण्यासाठीच न शिकता करीअर करण्यासाठी शिका . विविध प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करा, परमेश्वर त्याचे फळ देईल. स्वतःला ओळखा आणि ध्येयाकडे जाण्याचा निर्धार करा. रोज काही तरी नविन शिका , नाही शिकले तर तो दिवस व्यर्थ गेल्या सारखा असेल. उद्याचा समर्थ भारत घडविण्याची जबाबदारी तरूणांची आहे, यासाठी नवीन आवश्यक ती कौशल्ये आत्मसात […]

Read More

राज्य मार्ग ६५ झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या दुरुस्तीकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अत्यंत महत्वाचा व मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या राज्य मार्ग ६५ अर्थात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याच्या दुरुतीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधत लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. आ.आशुतोष काळे म्हणाले की, राज्यमार्ग ६५ वरील […]

Read More

शहर विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढेएक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध:- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला प्रगतीची नवी दिशा दाखवणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात विकास कामांबरोबरच व्यापारी संकुल उभारण्यावर भर देवून व्यापार विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यापूर्वी कोपरगाव बस स्थानाकाच्या लगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्याकडे जात असतांना नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेच्या लगत साडे तीन कोटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन […]

Read More

रेल्वे तटबंदीमुळे रेल्वेमार्गाजवळील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत , मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली हस्तक्षेपाची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-रेल्वे मार्गालगत असलेल्या राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, इरिगेशनचे रस्ते, ग्रामपंचायतीचे व शिवरस्ते या सर्वांवर रेल्वे विभागाकडून अलीकडे हद्दनिश्चिती करत तटबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वापरात असलेले अनेक रस्ते अचानकपणे बंद झाल्याने मोठा वाहतूक आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तटबंदीमुळे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या निधीतून उभारलेले […]

Read More

संजीवनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश परजणे यांची निवड , संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-जिल्हयात अग्रणी असलेल्या संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश सखाहरी परजणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.संजीवनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवड मंगळवारी झाली यासाठी तालुका सहायक निबंधक प्रदिप रूद्राक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यांचा सत्कार अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी केला.राजेश परजणे यांच्या नावाची […]

Read More

जिजामाता उद्यान विकास कामांच्या ५० लाखाच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध:- कृष्णा आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराचे वैभव असलेल्या शहरातील जिजामाता उद्यानाचा विकास व्हावा अशी कोपरगाव शहरातील नागरिकांसह तमाम महिला भगिनींची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी आणलेल्या ५० लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती व या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले […]

Read More

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ…

(मुंबई):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 […]

Read More

भात पिकाच्या निर्मिती करिता जलद संकरीकरण कार्यक्रम राबविणे आवश्यक:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-नवीन वाणांची निर्मिती करताना जलद संकरीकरण कार्यक्रम राबवून कमी वेळेत वाण निर्मिती करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकर्यांना लवकर तयार होणारे, कीड रोगास प्रतिकारक असलेले व अधिक उत्पादन देणारे असे विविध प्रकारचे भाताचे वाण उपलब्ध होतील. याकरिता जलद संकरीकरण कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. […]

Read More

शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक सन्मान ; कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्यांच्यावर उभं राहून इतिहास घडवला, अशा १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ऐतिहासिक घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण आहे. या घोषणेमुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण, संवर्धन आणि अभ्यासासाठी नवी दारे उघडली आहेत. भविष्यातील पिढ्यांना शिवकालीन वैभव प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी […]

Read More

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची महत्त्वपूर्ण भूमिका:- काका कोयटे, अध्यक्ष…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- केंद्र सरकारच्या सूचनेवरून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध सहकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष मा. […]

Read More