कोल्हे परिवाराने श्रीगोदामाता पुजनात ग्रामीण महाराष्ट्रात अव्वल स्थानावर सांस्कृतिक एकात्मतेचा अमूल्य ठेवा जोपासला:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधीनैसर्गिक व मानवी जीवनात नद्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. याचबरोबर देशातील श्रीगंगामाते समान सर्वात जास्त लोकसंख्या , भूप्रदेश, धार्मिक तिर्थक्षेत्र, प्रभु रामचंद्रासह देवदेवतांच्या व स़ंत ,महात्मे, ऋषीमुनींच्या पदस्पर्श, आणि करकमलाने पवित्र झालेल्या दक्षिण गंगा गोदामातेच महत्व व महात्म्य कर्मयोगी जलभगिरथ स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी फार पूर्वीच ओळखलं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या कोपरगांव परिसरात कोणत्याही […]
Read More