कोल्हे परिवाराने श्रीगोदामाता पुजनात ग्रामीण महाराष्ट्रात अव्वल स्थानावर सांस्कृतिक एकात्मतेचा अमूल्य ठेवा जोपासला:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधीनैसर्गिक व मानवी जीवनात नद्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. याचबरोबर देशातील श्रीगंगामाते समान सर्वात जास्त लोकसंख्या , भूप्रदेश, धार्मिक तिर्थक्षेत्र, प्रभु रामचंद्रासह देवदेवतांच्या व स़ंत ,महात्मे, ऋषीमुनींच्या पदस्पर्श, आणि करकमलाने पवित्र झालेल्या दक्षिण गंगा गोदामातेच महत्व व महात्म्य कर्मयोगी जलभगिरथ स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी फार पूर्वीच ओळखलं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या कोपरगांव परिसरात कोणत्याही […]

Read More

कोपरगाव येथील गंगा-गोदावरी महाआरतीने डोळ्यांचे पारणे फेडले…

संजीवनी युवा प्रतिष्ठान कुंभमेळ्यात सर्व पर्वणी दिमाखदार साजऱ्या करणार…कोपरगाव प्रतिनिधी:-श्रावण महिन्यात गंगा-गोदावरी महाआरती दर सोमवारी आयोजित करण्याची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात पार पडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगबेरंगी रोषणाई, मधुर संगीत, हजारो दिव्यांची आरास, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांच्या सहभागात भगवान शंकर महादेव व गोदामातेची आरती झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारे […]

Read More

महिलांसाठी घरगुती व्यवसाय प्रशिक्षण शिबीरआर्थिक स्वावलंबनाचा शाश्वत मार्ग:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या युगात महिलांनी केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता आर्थिक विकासात सक्रिय योगदान देणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना देखील उद्योजक म्हणून वाटचाल करता येवू शकते. हा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला […]

Read More

कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी साथ अशीच राहू द्या:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास हि केवळ राजकीय जबाबदारी नव्हे, तर एक भावनिक बांधिलकी पण आहे. कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा विकास साधण्यासाठी मला मिळालेला जनतेचा पाठिंबा, विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. तुमच्या विश्वासावरच मला कोपरगावचा चेहरा-मोहरा बदलवता आला. कोपरगावचा विकास योग्य दिशेने सुरु असून जनता समाधानी आहे. कोपरगावच्या […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगींग डे साजरा ; प्रेमाने आणि सहकार भावनेने वागल्यास विद्यार्थी जीवन आनंदी होते:- राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भणगे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-रॅगींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाद होतात, मानसिक नैराश्यात जातात त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो. पदव्युत्तर महाविद्यालयात आलेले विद्यार्थी हे समजुतदार असतात. आपले पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे ध्येयवेडे आणि करिअर ओरियंटेड असल्याने ते कधीच रॅगींगच्या फंदात पडत नाहीत ही एक कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने आणि सहकार भावनेने वागावे. यामुळे विद्यार्थी जीवन आनंदी होते असे प्रतिपादन […]

Read More

कर्मवीर सेवा संस्थेचा अनोखा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचना | या उक्ती प्रमाणे संस्था गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. आर्थि क परिस्थिती बिकट व हालाखीचे असलेले विद्यार्थी कोणत्याही कारणाने शिक्षणापासून वंचित राहू नये असा ध्यास घेऊन जिथे कमी तिथे आम्ही. के बी पी विद्यालयातील 1984/19 85 ची बॅच असलेले हे विद्यार्थी या ध्येयाने पछाडून गेल्या पाच वर्षात कित्येक हजाराचे […]

Read More

मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांचा पाठपुरावा : पोहेगाव, जवळके कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जोडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके ही गावे आता औपचारिकपणे कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे नागरिकांचा मोठा दिलासा झाला असून, स्थानिकांच्या दीर्घकाळच्या त्रासाला पूर्णविराम मिळाला आहे.या मागणीचा ठोस पाठपुरावा केल्याने मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांना या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले […]

Read More

निळवंडेच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पाझर तलाव, बंधारे,ओढे तुडुंब नागरिकांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना मोठा दिलासा मिळाला असून आ.आशुतोष काळे यांनी समय सूचकता दाखवत पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून लाभक्षेत्राच्या सर्व गावातील पाझर तलाव,साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्याबद्दल काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी, धनगरवाडी, वाकडी या […]

Read More

पोहेगाव व जवळकेची जबाबदारी कोपरगावपोलीस स्टेशनकडे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे गटातील पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे शिर्डी पोलीस स्टेशनला जोडलेली असल्यामुळे या गावातील नागरीकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला […]

Read More

दैनंदिन दिनचर्या व आयुर्वेदाचा दृष्टिकोन निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचा:- योगगुरू अभिजीत शहा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील साई सिटी येथील समता आरोग्य मंदिर येथे दैनंदिन जीवनशैली, आहार-विहार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या शास्त्रोक्त योगवर्गाच्या वतीने १६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आला होता. या प्रसंगी प्रख्यात योगगुरू अभिजीत शहा यांनी उपस्थितांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले.कार्यक्रमात बोलताना योगगुरू अभिजीत […]

Read More