पंचनाम्याबाबत आ.आशुतोष काळेंच्या दक्षतेमुळे सर्वच गावांचा अतिवृष्टीबाधित क्षेत्रात समावेशतालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी :- राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. […]
Read More