तुम्हाला निवडणूक हवी होती तरत्यावेळी कशाला कोर्टात गेले :- सुनील गंगुले…
कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :- छाननीच्या वेळी आक्षेप घेतला नाही आणि त्यानंतर विरोधी गटासह सर् उमेदवारांचे अर्ज बाद करावेत यासाठी न्यायालयात गेले नसते तर कशाला निवडणुका पुढे ढकलल्या असत्या. आता पत्रकार परिषद घेवून निवडणुक झाली पाहिजे असे गळे काढून सारवासारव करण्यापेक्षा निवडणूक पाहिजे होती तर त्यावेळी कशाला कोर्टात गेले असा खोचक सवाल करत कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी […]
Read More