गरिबीला हरवून जिद्दीने फडकावला यशाचा झेंडा, उषा पवार एमपीएससीत यशस्वी स्नेहलताताई कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील सुभाष नगर येथील कन्या उषा गंगाधर पवार हिने आपल्या चिकाटी, मेहनत आणि कुटुंबाच्या संघर्षाच्या बळावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवत कोपरगावचं नाव उज्ज्वल केलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या उषाने आज स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य उजळून टाकलं आहे याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उषा पवार यांचे निवासस्थानी भेट देऊन सत्कार करत […]

Read More

भूमिपुत्रांसाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यवाही; शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे काकडी येथील शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, या मागणीसाठी युवकांनी व ग्रामस्थांनी विमानतळाच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

Read More

ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेवू :-आ.आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे […]

Read More

नगर- मनमाड हायवे दुरूस्त करा. अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल :- राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची पुरती वाट लागली असून, दररोज निष्पाप लोकांचे अपघातामध्ये बळी जात आहे.कोपरगाव शहरातील होतकरू तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकी येवला नाका येथील खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील तरुण बाजूला पडल्याने त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.त्यांच्यावर तात्काळ […]

Read More

केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कृषीकर्जपुरवठा करावा :- बिपीनदादा कोल्हे…

देशपातळीवर संजीवनीच्या पाठीवर कौतुकाची थाप ही अभिमानाची बाब – विवेकभैय्या कोल्हे…कोपरगांव प्रतिनिधी:-यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे, अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, खरीप हंगाम पुर्णपणे उध्दवस्त झाला, रब्बीचेही नियोजन बिघडले तेंव्हा केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठयासह खते, बी-बीयाणे व किटकनाशकांच्या किंमती नियंत्रीत […]

Read More

बुधवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळेयांचे १३ वे पुण्यस्मरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व शिक्षण सेवेचा वसा निस्वार्थ सेवेतून पुढे चालवितांना सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३ व्या पुण्यस्मरण निमित्त बुधवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता पुष्पांजली […]

Read More

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आ.आशुतोष काळेंनी मा.जिल्हाधिकाऱ्यांसह केला खराब रस्त्यांचा प्रवास…

लवकरात लवकर ७५२ जी व राज्य मार्ग ६५ च्या अडचणी दूर करा जिल्हाधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आज जशी अवस्था झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याची (राज्य मार्ग ६५) झाली आहे तशीच अवस्था यापूर्वी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्याची माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात झाली होती.त्यावेळी आमदार अशोकराव […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

शेतकऱ्यांच्या ‘बांधावरच न्याय निवाड्याचा’ कोपरगाव पॅटर्न , शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर ३५४ शेतकरी कुटुंबांना फायदा, ४५ किलोमीटरचे शेत रस्ते वहिवाटीसाठी खुले ; तहसीलदार महेश सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- – कोपरगाव तालुक्यातील शेत – शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा केला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. कोपरगाव तहसीलदार यांच्या ‘बांधावरच न्यायनिवाडा’ या उपक्रमाचे सर्वत्र […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या ३.९० कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता :- आ.आशुतोष काळे ; ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी होणार दूर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष ३०५४ व ३०६८ योजनेतून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ०३.९० कोटी रक्कमेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रस्ताव शासनदरबारी सादर […]

Read More