पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली,,योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१५ ला बंद पडल्यानंतर हि योजना पुन्हा सुरु होईल याची अपेक्षा या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरीकांनी सोडली होती. परंतु दिलेला शब्द पूर्ण करून दाखवायचाच या उद्देशातून […]
Read More