विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा:- कृष्णा चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मारुतीराव तिडके पाटील विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना चमत्काराचे प्रयोग करून दाखवत त्यामागील विज्ञान अथवा हातचलाखी समजावून सांगितली. श्रद्धा व उपासनेचा आधिकार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास दिला आहे. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करण्याचे कर्तव्य सांगितले आहे.त्यामुळे श्रद्धा […]

Read More

डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यत अव्वल, २४ बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड….

कोपरगांव प्रतिनिधी:- मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या २४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.ही परीक्षा इयत्ता ६ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. सलग दहाव्या वर्षी आत्मा मालिकचे राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परीश्रमातून […]

Read More

यशस्वी जीवनासाठी शिस्त , निर्धार आणि समर्पण आवश्यक:- लेफ्टनंट कर्नल डॉ.शैलेश ओक…

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधिल विद्यार्थ्यांचे आचरण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत वेगळे असते. भविष्यात सैन्य दलात ऑफिसर होण्याचे स्वप्न बाळगा. पहिल्याच वेळेला यश मिळेल असे नाही. फिनिक्स पक्षा सारखे पराभव वाट्याला आला तरी पुन्हा पुनरागमन करा. यश हमखास मिळेल, त्यासाठी जीवनात शिस्त अंगीकारून निर्धार व समर्पणाची […]

Read More

ध्यान हाच विश्वशांतीचा एकमेव राजमार्ग:- संत परमानंद महाराज..

कोपरगाव प्रतिनिधीविश्व ध्यान दिवस – २१ डिसेंबर(कोकमठाण): – ध्यान म्हणजे आत्म्यावर प्रेम करणे होय. ८४ लक्ष योनीतून गेल्या नंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि हा मनुष्य जन्म आपल्याला फक्त संपत्ती,संतती, प्रतिष्ठा आणि आरोग्यसंपदा प्राप्त करण्यासाठी मिळालेला नसून तो आपल्याला आपल्या हृदयातील खऱ्या स्वरुपाची म्हणजेच आत्मस्वरुपाची ओळख व्हावी म्हणून मिळालेला आहे. संपत्ती, प्रतिष्ठा आपल्याला आनंद […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये जिंकले रू १ लाखाचे बक्षिस :- श्री अमित कोल्हे….

आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संजीवनीची कामगिरी अव्वल…कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सहा विद्यार्थ्यांच्या टीमने चैन्नईच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘नॅशषनल लेव्हल स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४’ या स्पर्धेत ‘एआय बेस्ड कस्टमाईज्ड टाईम स्लॉट डिलीव्हरी ऑफ आर्टिकल्स/पार्सल्स’ हा प्रकल्प सादर करून देशातील ८८२२१ टीम्समधुन सॉफ्टवेअर वर्गवारीतुन प्रथम क्रमांक मिळवुन रू एक लाखाचे बक्षिस […]

Read More

दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ देवेगौडा पाटील यांची सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट …

कोपरगांव प्रतिनिधी:-दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ देवेगौडा पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नुकतीच सदिच्छा भेट देवुन पाहणी केली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अभ्यासु युवानेतृत्व विवेक भैय्या कोल्हे यांच्यावतीने संचालक बाळासाहेब वक्ते यांनी सत्कार केला.प्रारंभी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार […]

Read More

शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत वीज जोड द्याआ.आशुतोष काळेंची हिवाळी अधिवेशनात मागणी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष…

कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी सोलर उर्जेचा वापर करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यतच्या वीजपंपाचे वीज बिल माफ करून मागेल त्या शेतकऱ्याला सोलर पंप देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. परंतु महावितरणकडे शेतकरी नवीन वीज कनेक्शनची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना प्राधान्याने सोलर पंप मागणीचे अर्ज […]

Read More

सौ. सुशीलामाईंच्या विचारांचा दूरदर्शीपणा आजही प्रेरणादायी:- सौ.पुष्पाताई काळे…

स्व.सौ.सुशीलामाई काळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पूर्वी महिलांना समाज प्रत्येक बाबतीत अलिप्त ठेवत असे. आज अशी परिस्थिती नाही. पूर्वीची स्त्री ही खऱ्या अर्थाने अष्टावधानी आणि दूरदर्शी विचारांची होती. याचा प्रत्यय स्व.सौ.सुशीलामाईंच्या व्यक्तिमत्त्वातून येतो.जे आपल्या मागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आनंदात आनंद मानणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच दुसऱ्यांच्या प्रगतीत आणि दुसऱ्याच्या […]

Read More

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक:- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह…

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान, आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त…कोपरगाव प्रतिनिधी(नागपूर):- माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, […]

Read More

खेळातुन मन भक्कम बनते:- डॉ. प्रितम जपे…

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारीतोषिक समारंभ संपन्न….कोपरगांव प्रतिनिधी:- वेगवेगळे खेळ खेळत असताना त्यात आव्हाने येतात, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनाची व कौशल्यांची साथ लागते. यातुन मन भक्कम बनते आणि आयुष्यभर भक्कम मनाची ठेवण आपल्याला उपयोगी पडते. खेळातुन दुर्दम्य इच्छा शक्ती वाढीस लागते, असे प्रतिपादन कोपरगांव येथिल प्रसिध्द आर्थोपेडिक्स सर्जन डॉ. प्रितम जपे यांनी […]

Read More