नागरिकांचे गावांतर्गत प्रश्न वेळेत सुटले पाहिजेआ. आशुतोष काळेंच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना…

धामोरी येथे आ.आशुतोष काळेंचा समस्या निवारण बैठक व आभार दौरा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यातील कामे खोळंबून राहू नये यासाठी जनता दरबार सुरु केले आहेत. त्या माध्यमातून विविध शासकीय कार्यातील बहुतांश नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. परंतु अनेक नागरीकांचे गावांतर्गत अनेक कामे रखडलेली असतात हि कामे पूर्ण होण्यासाठी अशा नागरीकांना ज्या […]

Read More

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची केंद्र शासनाच्या ‘राज्य शिखर समिती’ त निवड…

कोपरगाव प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री मान.अमितजी शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘राज्य शिखर समिती’ त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र […]

Read More

“विज्ञान व तंत्रज्ञान स्वीकारले तरच देशाचा विकास” :- माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर…

कोपरगाव प्रतिनिधी:– “विज्ञानाची सुरुवात माणसाच्या मनात असलेल्या उत्सुकतेतून आणि उत्कंठेतून झाली. त्या उत्सुकतेतून काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी विज्ञानाची निर्मिती झाली.” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे राष्ट्रीय विज्ञान […]

Read More

समाजाला आपण देणे लागतो ही भावना कायम मनामध्ये जागृत ठेवा:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राची फी, मेसचा खर्च इ. आवश्यक गोष्टींसाठी लागणारा खर्च करणेसुध्दा शक्य होत नाही. अशा या हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना जॉन डिअरच्या माध्यमातून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानसारख्या संस्था समाजकार्याच्या भावनेने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करतात, ही फार महत्वाची बाब आहे. अशा […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-“शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असले पाहिजे. परंतु आपली मातृभाषा मराठी असून देखील आपण दिवसेंदिवस मातृभाषेपासून दूर जात आहोत, ही नक्कीच खेदाची बाब आहे. आपण मातृभाषेवर प्रेम करायला शिकले पाहिजे. शुद्ध मराठीतून बोलण्यासाठी आपण चौफेर वाचनाची गोडी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे तरच आपली मातृभाषा मराठी मोठी होईल, त्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी ग्रंथांवर मनापासून प्रेम केले पाहिजे. […]

Read More

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती संवर्धनातुन शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली शेतीला जोडधंदा उपलब्ध करून देण्यांसाठी शेततळ्यातील मस्त्यशेती संवर्धनावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात बायोफ्लॉक्स मत्स्य शेती संवर्धनातुन शेतकरी समृध्दीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. बायोफ्लॉक्स मत्स्य शेतीसंदर्भात लवकरच […]

Read More

पोलीस प्रशासन नागरिकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही आ. आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सूचना…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरीक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेवून येत असतात. या तक्रारी व अडचणी सोडवून नागरीकांना आधार देण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे आहे. जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत […]

Read More

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गौतममध्ये विज्ञान प्रदर्शन; गौतमच्या वैज्ञानिकांचे आ.आशुतोष काळेंनी केले कौतुक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नोबेल पारितोषिक विजेते डॉ.सी.व्ही. रामन यांच्या वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ आपल्या देशात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल‎ निर्माण करण्यासाठी व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन‎ वाढविण्यासाठी गौतम पब्लिक स्कूल मध्ये देखील राष्ट्रीय विज्ञान दिन‎ दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कृषि अर्थशास्त्र विभागाच्या रौप्य महोत्सवी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन ; शेतीच्या शाश्वत विकासाकरीता नाविन्यपूर्ण उपाययोजनांची गरज:- प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्दिष्ट्ये, संशोधन आणि क्षेत्रस्तरीय अंमलबजावणीमधील अंतर भरुन काढण्याचे मार्ग शोधणे, मुल्यवर्धनास तसेच कृषि उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि हवामान स्मार्ट कृषि पध्दती विकसीत करणे हा आहे. येथे होणार्या चर्चेचा फायदा शेतकर्यांनाच नव्हे तर कृषि क्षेत्रासाठी चांगली धोरणे तयार करणार्यांनाही होईल. या परिषदेमध्ये कृषि व्यवसाय आणि […]

Read More

मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध:- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…

प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले येथील अगस्ति ऋषी मंदिराच्या […]

Read More