नागरिकांचे गावांतर्गत प्रश्न वेळेत सुटले पाहिजेआ. आशुतोष काळेंच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना…
धामोरी येथे आ.आशुतोष काळेंचा समस्या निवारण बैठक व आभार दौरा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यातील कामे खोळंबून राहू नये यासाठी जनता दरबार सुरु केले आहेत. त्या माध्यमातून विविध शासकीय कार्यातील बहुतांश नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. परंतु अनेक नागरीकांचे गावांतर्गत अनेक कामे रखडलेली असतात हि कामे पूर्ण होण्यासाठी अशा नागरीकांना ज्या […]
Read More