कोकमठाण व डाउच बुद्रुक येथील अनेक कार्यकर्त्यांचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघातील कोकमठाण येथील एकलव्य टायगर फोर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप काशिनाथ पवार व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी तसेच डाउच बुद्रुक येथील दिपक कांबळे व सुनिल गायकवाड यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाने आणि कार्यशैलीने प्रभावित होवून भारतीय जनता पक्षात सोमवारी प्रवेश केला त्याबददल युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी […]

Read More

कोपरगांव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक व्हावी-भाजपाच्यावतीने तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील महसुल, वन, पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, परिवहन आदि विविध विभागाच्या नागरिकांच्या हितार्थ असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक व्हावी याबाबत युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषयांकीत कामाबाबतचे निवेदन कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तहसिलदारांना देण्यांत आले त्याचा स्विकार नायब तहसिलदार प्रफुल्लीता […]

Read More

श्रीरामपूर एमआयडीसीच्या २२० केव्ही सबस्टेशनवरून वाकडी सबस्टेशनला वीज पुरवठा करावा आ. आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आण्णासाहेब कोतेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील वाकडी गावातील ३३ केव्ही सबस्टेशनला श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या २२० केव्हीच्या सबस्टेशनला जोडण्यात येवून वाकडी सबस्टेशनमध्ये ५ एम.व्ही.ए. क्षमतेचा आणखी एक ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा. तसेच वीज तुटवडा असतांना जोपर्यंत २२० के.व्ही. सबस्टेशनचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत चितळी डिस्टीलरीला वाकडी सबस्टेशनवरून वीज पुरवठा जोडू नये अशी […]

Read More

मांदाडे समितीच्या शिफारसी गोदावरी लाभक्षेत्रावर अन्यायकारक हरकती नोंदवून न्यायायालयीन लढाई सुरूच ठेवणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालातील शिफारशींनी पुन्हा एकदा गोदावरी लाभक्षेत्राचा भ्रमनिरास केला आहे. या अहवालातील शिफारशी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणाऱ्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हरकती नोंदविण्याबरोबरच समन्यायी पाणी वाटपाची न्यायालयीन लढाई यापुढे सुरूच […]

Read More

कृषि पदवीधर विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेती उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाढीमध्ये शेती व्यवसायाबरोबरच शेतीला दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, एकात्मिक शेती, विविध शेती पद्धती, सेंद्रिय शेती यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन झाले पाहिजे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक […]

Read More

शिक्षणाबरोबर खेळाला प्राधान्य द्या:- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त रहात असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळालाही प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक), प्रवरानगर या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे […]

Read More

खिलाडूवृत्तीमुळे यशा बरोबरच अपयश पचविणेही शक्य होते:- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके…

संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये राज्यस्तरीय टेबल टेनिस व बॅडमिटन मुलींच्या स्पर्धा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: पुर्वीच्या काळी मुलींना खेळात भाग घेण्यात पालक धजावत नव्हते. फार पुर्वी माझ्या एका ओळखीच्या मुलीचा हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक आला, आणि तिचे फोटो सर्वत्र वर्तमान पत्रात झळकले. तेव्हा तिच्या पालकांकडून तिचे कौतुक तर सोडा परंतु अभ्यास सोडून खेळात कशाला वेळ घालविते, असा इशारा देण्यात […]

Read More

अतिक्रमण विषयावर कोपरगाव पालिकेने संवेदनशील भूमिका ठेवावी:- दत्ता काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात अतिक्रमण कारवाई मोठ्या वेगाने केली गेली.अद्यापही अनेक भागात उपनगरात कारवाई होण्याची चर्चा सुरू आहे मात्र यापूर्वी देखील बिपीनदादा कोल्हे यांनी भूमिका मांडली होती नागरिकांना त्रास होईल आणि बेघर होईल कुणी असे पाऊल पालिकेने टाकू नये.अनेकांचे मुख्य रस्त्यांच्या कडेला असणारे व्यवसाय कारवाई नंतर बंद झालेले आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपनगरात झोपडपट्टी […]

Read More

नागरिकांचे गावांतर्गत प्रश्न वेळेत सुटले पाहिजेआ. आशुतोष काळेंच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना…

धामोरी येथे आ.आशुतोष काळेंचा समस्या निवारण बैठक व आभार दौरा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यातील कामे खोळंबून राहू नये यासाठी जनता दरबार सुरु केले आहेत. त्या माध्यमातून विविध शासकीय कार्यातील बहुतांश नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. परंतु अनेक नागरीकांचे गावांतर्गत अनेक कामे रखडलेली असतात हि कामे पूर्ण होण्यासाठी अशा नागरीकांना ज्या […]

Read More

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची केंद्र शासनाच्या ‘राज्य शिखर समिती’ त निवड…

कोपरगाव प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री मान.अमितजी शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘राज्य शिखर समिती’ त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र […]

Read More