नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. […]

Read More

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन: स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद….

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे च्या निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पालघर ,मुंबई ,पुणे ,छत्रपती संभाजी,कोल्हापूर नगर ,नाशिक ,नांदेड ,बीड ,लातूर अहिल्यानगर आदी शहरातील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील फार्मसी कॉलेजमधून १६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ४५ […]

Read More

क्रीडा स्पर्धांमधुन खेळाडूंना आपल्या क्षमता व कौशल्यांचा शोध:- श्री सुमित कोल्हे ; संजीवनी फाऊंडेशन आयोजीत भव्य बॅडमिंटन स्पर्धा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: शालेय अथवा महाविद्यालयीन जीवन संपल्यांवर खेळाडूंना त्यांच्या क्षमता शोधण्यासाठी व कौशल्ये दाखविण्यासाठी थोड्या कमी संधी मिळतात. मात्र खुल्या स्पर्धा घेतल्यास सर्व खेळाडूंना संधी मिळतात. खेळाडूंनी दीर्घकाल आपल्या आवडत्या खेळाचा ध्यास घेतल्यास त्यांचे शारीरिक माणसिक आरोग्य सुधारते, सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठीही मदत होते, त्यांच्यात क्षमता व अनुभव वाढीस लागुन त्यांच्यात विश्वास प्राप्त होतो, व्यक्तिमत्व […]

Read More

सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -.पाटबंधारे विभागाकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या अंतर्गत असलेल्या शेतकर्‍यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज दि.६ मार्च २०२५ पर्यंत भरण्याचे आवाहन केले होते परंतु काही शेतकर्‍यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले नाहीत त्यामुळे सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला […]

Read More

पुणे स्वारगेट घटनेनंतर कोपरगाव शिवसेना महिला आघाडी अधिक सक्रिय…

कोपरगाव प्रतिनिधी: पुणे स्वारगेट बस स्थानकात एसटी बस मध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर दक्षता म्हणून शिवसेना महिला आघाडी अधिक सक्रिय झाली आहे.कोपरगाव येथेही महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे यांचे नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने कोपरगाव बस डेपोला अचानक भेट दिली.बस डेपोत हजर असलेल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बस आगारातील त्रुटींकडे त्यांचे […]

Read More

कृषि विज्ञान केंद्रांची कृती कार्यशाळा संपन्न ; कृषि विज्ञान केंद्रांनी विस्तार कार्यातून आपली ओळख निर्माण करावी:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांना शाश्वत उत्पादन मिळून त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे कृषि विज्ञान केंद्रांचे उद्दीष्ट्य असले पाहिजे. कृषि विद्यापीठाच्या विकसीत तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिक घेणे हे कृषि विज्ञान केंद्रांचे महत्वाचे कार्य आहे. पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय आणि आद्यरेखा प्रात्यक्षिके हे कृषि विज्ञान केंद्राचे शक्तीस्थान आहे. शेतकरीभिमुख विस्तार कार्य करुन कृषि विज्ञान केंद्रांनी आपली ओळख निर्माण […]

Read More

फुले कृषि प्रदर्शन व सावित्री जत्रेमुळे अंशमुक्त शेती उद्योजकतेला चालना मिळेल:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-सन १९५० मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती व अन्नधान्याचे उत्पादन ५० मिलियन टन होते. फळे व भाजीपालाचे उत्पादन २३ मिलियन टन होते व दुधाचे उत्पादन १३ मिलियन टन होते. सध्याला आपली लोकसंख्या १४२ कोटी असून अन्नधान्याचे उत्पादन ३३१ मिलियन टन, फळे व भाजीपाल्याचे उत्पादन ३५१ मिलियन टन आणि दुधाचे उत्पादन २३१ […]

Read More

महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी:- उपजिल्हाधिकारी सायली सोळंके…

श्रीरामपूर येथे ‘महिला शक्ती’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता संतुलित आहार, नियमित तपासणी, पुरेशी विश्रांती आणि मानसिक स्वास्थ्य याकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले. केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर), इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती (श्रीरामपूर) यांच्या […]

Read More

कोपरगाव शहराच्या २ . २१ कोटी निधीच्याविकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत लेखाशिर्ष (२२१७ ए ३३२) अंतर्गत सन २०२४-२५ मधून २ कोटी २१ लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव कोपरगाव मतदारसंघासह कोपरगाव शहराच्या विकासाला आकार देतांना आ. […]

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने रविवारीमहिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार (दि.०९) रोजी महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदारसंघातील बचत […]

Read More