आत्मा मलिक चैत्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…

देवाधिदेवांचा निर्माता म्हणजे आत्मा:- संत परमानंद महाराज…कोपरगाव प्रतिनिधी(कोकमठाण): कोटी कोटी देवतांचे मूळ एक आहे, त्यांचे उगम स्थान एक आहे. सर्व देवी देवतांचा निर्माता एक आहे तो म्हणजे मूळदेव. तो मूळदेव म्हणजे निर्गुण निराकार अनादी अनंत काळापासून स्थित असलेला आत्मा. आत्म्यापासूनच सर्व देवांची निर्मिती झाली आहे. म्हणूनच आत्म्याची पूजा केली पाहिजे. स्वतः मधील स्वरूपाची म्हणजेच आत्म्याची […]

Read More

माणसाने प्रतिष्ठा व मान सन्मान मिळविण्यासाठीसंतांची मौलिक तत्त्वे अंगिकारावी:- चैतन्य महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-माणसाला स्वतःचे स्वतःला कौतूक वाटेल अशी स्वतःची प्रतिष्ठा व मान – सन्मान प्राप्त करायचा असेल तर संत विचारांची मौलिक तत्त्वे आत्मसात केली पाहिजेत असे विचार भांबोली, ता. खेड येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर येथील ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.संवत्सर येथील गोदावरी काठावरील श्री शृंगेश्वर ऋषींच्या मंदिरात श्री […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकने मिळवली राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत दोन बक्षिसे , अतिशय महत्वाच्या स्पर्धेत संजीवनीचा डबल धमाका…

कोपरगांव प्रतिनिधी:- ‘सृजन’ या स्वायत्त ट्रस्ट मार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधिल विद्यार्थ्यांसाठी ‘डिपेक्स’ ही टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धा घेण्यात येते. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकने दोन स्वतंत्र वर्गवारीमध्ये बक्षिसे मिळवुन संजीवनी टेक्निकल प्रोजेक्टस् मध्ये आघाडीवर असल्याचे दाखवुन दिले. अशा प्रकारे डिपेेक्स या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या […]

Read More

कोपरगाव तालुक्यात ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांना त्याची माहिती मिळावी, या उद्देशातून जलसंवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या जलसंपदा विभागाचा ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम मंगळवार (दि.१५) पासून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात सुरु करण्यात आला आहे. या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा’ कार्यक्रमात नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याची बचत हि काळाची गरज असून त्याबाबतचे […]

Read More

वारीत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संगीतमय भागवत कथेची उत्साहात सांगता…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने येथील खोलवाट मित्र मंडळ वारी आणि वारी ग्रामस्थ यांच्या वतीने सात दिवसीय संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प सौ सुरेखाताई टेकेमहाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून हजारो भाविकांनी संगीतमय कथा श्रवनाचा लाभ घेतला त्यांना गायनाचार्य ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे,ह भ […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे समता, स्वाभिमान व ज्ञानाचा उत्सव साजरा करणे होय:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना विविध अडचणी आल्या. त्यांनी अर्धपोटी राहुन मिळविलेल्या पदव्यांवर जर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता किती महान होती. अशा या महामानवाने शेतकर्यांसाठी देखील […]

Read More

कोपरगावमध्ये महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन आणि गुणवंतांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बस स्थानक, एम एस इ बी कार्यालय कोपरगाव येथे भारताचे संविधान निर्माते, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी गुणवंतांचा गौरव देखील करण्यात आला. या कार्यक्रमात बस स्थानकातील कर्मचारी यांच्या दोन कन्यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळवले. डॉक्टर […]

Read More

जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम आज मंगळवार (दि.१५) रोजी आ. आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार (दि.१५) रोजी माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.जल व्यवस्थापनाच्या शाश्वत योजना राबवून […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनेमहामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या […]

Read More

तरुण पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समतेचं आणि सामाजिक बंधुत्वाचं स्वप्न साकार करावं:- मा.आ.अशोकरावजी काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, व स्वातंत्र्य या तत्वावर आधारित होता ते महान विचारवंत होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्याला लोकशाही, स्वतंत्र विचार आणि मूलभूत हक्कांची जाणीव आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे […]

Read More