कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनासाठी १ कोटी ७३ लाखाचा निधी मंजुर :-सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतक-यांना जास्तीच्या सुविधा मिळाव्या म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना लागु केली त्याअंतर्गत कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्ताव दिला त्याचा मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला त्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सदर शेतकरी भवनांस १ कोटी ७३ लाख […]

Read More

तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकरी हवालदिल झाला असला तरी पुन्हा नव्या उमेदीने उभा राहणार आहे. महायुती शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यावेळीही राहणार आहे. मात्र यामध्ये तुमची भूमिका अत्यंत महत्वाची असून तुम्ही योग्य पद्धतीने पंचनामे केले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी१.७३ कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकरी बांधवांची मुक्कामाची सोय व्हावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधण्यासाठी १.७३ […]

Read More

देशातील साखर उद्योगाच्या विकासात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे तंत्रज्ञान:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्रासमोर निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काळानुरूप अत्याधुनिक बदल करत साखर कारखानदारीत नाविन्यपुर्ण प्रयोगातुन यश साधले त्यामुळे संजीवनीची ओळख देशात निर्माण झाली आणि येथील तंत्रज्ञान देशाच्या साखर उद्योगात देण्याचे महत्वपुर्ण काम केले असे प्रतिपादन संजीवनी उद्योग […]

Read More

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या जास्तीत जास्त मदत द्या , आ.आशुतोष काळेंचे उपमुख्यमंत्री अजितदादांना साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली असून त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.अशा कठीण परिस्थतीत शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शासनाकडून तातडीने मदत द्या असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री […]

Read More

सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ व ‘गोदातरंग प्रकाशन’ सोहळा उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:-“कोपरगाव सारख्या ग्रामीण परिसरातील या उत्कृष्ट महाविद्यालयात मी पुन्हा पुन्हा येतो ते केवळ येथे शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी आणि अशोकराव रोहमारे साहेबांच्या कार्याला प्रणाम करण्यासाठी. आपण सर्व नदी, शेतकरी, निसर्ग आणि पर्यावरणाची पूजा करतात तर मी झाडांची पूजा करतो. झाडा ंपेक्षा मोठा कोणी संत नाही देश-विदेशात झाडाशिवाय ज्ञानप्राप्ती झालेला संत शोधून सापडणार नाही. […]

Read More

जिल्हास्तरीय दांडिया नृत्य स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलचा ऐतिहासिक विजय….

कोपरगाव प्रतिनिधी :-कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य दांडिया नृत्य स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झळाळत्या कामगिरीची नोंद केली आहे. कोपरगावमधील श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १५ संघांनी सहभाग घेतला होता. अतिशय रंगतदार व अटीतटीच्या या स्पर्धेत समता शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करत विजयाची पताका फडकावली आणि शाळेचा […]

Read More

कोपरगावच्या विकासाचे अजून एक वचन पूर्ण होणार:- आ.आशुतोष काळे..

कोपरगावच्या क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री ना.अजितदादांकडून मान्यता…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेला दिलेल्या एकेक वचनांची पूर्तता करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी अजून एक वचन पूर्ण करण्यात यश मिळविले असून मागील चार वर्षापासून कोपरगाव शहरात अद्यावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मंगळवार (दि.३०) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा […]

Read More

धुळे-मालेगाव-मनमाड मार्गे कोपरगाव कडे येणारी वाहतूक येवला मार्गे वैजापूरकडे वळवावीआ.आशुतोष काळेंची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-सावळीविहीर ते अहिल्यानगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी धूळे-मालेगाव-मनमाड-येवला मार्गे कोपरगाव वरून अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून जुना मुंबई नागपूर हायवे वैजापूर मार्गे वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर कोपरगाव शहरालगत सुरू असलेल्या ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्यावरील उर्वरित उड्डाण पूलांची व रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी धुळे, मालेगाव, मनमाड येवला मार्गे अहिल्यानगरला येणारी […]

Read More

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):-अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील बाह्य इंजिन […]

Read More