सहकार वाचविण्यासाठी तातडीने दरवाढ आवश्यक :- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सगळया उद्योगापुढे स्पर्धा निर्माण झाल्या आहेत, त्यात साखर उद्योगही मागे नाही मात्र सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे तेंव्हा केंद्र व राज्य शासनाने सहकार व त्यावर अवलंबुन असणारे ग्रामिण अर्थकारण टिकविण्यांसाठी एफआरपी अगोदर तातडीने साखरविक्री दरात व इथेनॉल, सहवीज निर्मिती खरेदी दरात वाढ करावी तरच हा उद्योग टिकेल असे प्रतिपादन […]

Read More

सत्ता भोगून कोल्हे गटाने स्वतःचा विकास केला;आ. आशुतोष काळेंनी शहराचा चेहरामोहरा बदलला:- नगरसेविका निर्मला आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-नगरपरिषदेत अनेक वर्षे सत्ता भोगूनही कोल्हे गटाने कोपरगावच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वतःचाच विकास साधला आहे. त्यांच्या सत्ताकाळात कोपरगावकरांना महिन्याला एकदा पिण्याचे पाणी मिळत होते. शहराची ओळख धुळगाव अशी ओळख निर्माण झाली होती. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणून शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका […]

Read More

विवेक कोल्हे यांनी इफकोचे संचालक पद हे इफको संस्थेची फसवणूक करून मिळवले :- नकुल कडू…

कोपरगाव प्रतिनिधी:-इफको हि जगात एक नंबरची शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेमध्ये महाराष्ट्र तेलंगाना आणि गोवा या राज्यांमधून जनरल बॉडी सदस्य निवडून जातात. या जनरल बॉडी सदस्य निवडणुकीमध्ये खोटया कागदपत्रांच्या आधारे ठराव करून विवेक कोल्हे यांनी जनरल बॉडी सदस्य पद लाटले असल्याचे सहकार भारती प्रदेश सचिव व इफको संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नकुल […]

Read More

प्रशासनाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर लाँग मार्च स्थगित ; पालकमंत्री विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून, आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला […]

Read More

सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ काळे गटाची संभ्रमावस्था उघड पडली :- सविताताई मंजुळ…

जनतेला फसवणे ही काळे गटाची सवय हे जनतेने ओळखले…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय अंदाजपत्रकास मंजुरीची सभा पार पडली.या सभेत आधीच जाहीर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे हा एकमेव विषय होता.आमदार काळे यांच्या ताब्यात असणाऱ्या पालिकेच्या कारभारात अतिशय दुरावस्था शहराची झाली आहे.हजारो कोटींच्या वल्गना हवेत सोडणारे काळे गटाची कार्यकर्ते दिवसेंदिवस तोंडघशी पडत आहे.पालिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवत […]

Read More

कोपरगावकरांना कोल्हे गटाने दिलेला ‘शब्द’ हवेत; पहिल्याच अर्थसंकल्पातून सवलती गायब!सत्ता मिळताच वचनांचा विसर; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शब्द देतो, सर्वानुमते निर्णय घेतला आहे, आता फक्त सत्ता द्या अशा भावनिक साद घालत आणि घोषणांचा भडीमार करत सत्ता मिळवणाऱ्या कोल्हे गटाचा खरा चेहरा अवघ्या ६० दिवसांतच जनतेसमोर आला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द आणि दाखवलेला विश्वास पहिल्याच सर्वसाधारण सभेत हवेत विरल्याचे पाहायला मिळत असून कोल्हे गटाकडून कोपरगावच्या […]

Read More

के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-“माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके” संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाने तसेच ‘नमने वाहून’ या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेने सुरुवात करून मराठी भाषेची समृद्ध परंपरा,विविध शिलालेख,संत-पंत आणि तंत साहित्याचे योगदान व महत्त्व विशद करतानाच विद्यार्थी हा उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकाला अर्थ उरत नाही असे प्रतिपादन मा.प्रा. चंद्रभान देशमुख […]

Read More

सामाजिक कार्यातील माणसे अजरामर होतात !​उत्तमराव माने : स्व. राहुल टेके यांच्या स्मृतींना ‘सेवा यज्ञा’ने अभिवादन;१०५ रुग्णांची नेत्रतपासणी…

​कोपरगाव प्रतिनिधी : “माणसे त्यांच्या शरीराने नाही, तर त्यांच्या कार्याने अजरामर होतात. दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील यांनी अल्पायुष्यात जे सामाजिक कार्य केले, त्याचा वारसा आज त्यांचे चॅरिटेबल ट्रस्ट समर्थपणे पुढे चालवत आहे. गरजूंच्या डोळ्यांत प्रकाशाची नवी पहाट आणणारे हे शिबिर खऱ्या अर्थाने दादांना दिलेली मोठी आदरांजली आहे,” असे गौरवोद्गार गोदावरी दूध […]

Read More

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नका; बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यात कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खतांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांच्या कष्टाशी खेळणाऱ्या कुणाचीही गय करू नका दोषी कृषी सेवा केंद्र आणि खत कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी तालुका कृषी अधिकारी […]

Read More

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे शुभहस्ते बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रस्तावीत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण इमारत तथा अतिथीगृह आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद डोके, संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. […]

Read More