दुष्काळामुळे अडचणी तरी गाळप हंगामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करू – आ. आशुतोष काळे,, कर्मवीर काळे कारखान्याचा ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले होते तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे साहजिकच साखर कारखानदारीपुढे गाळप हंगामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असले तरी हे आव्हान पूर्ण करून सर्वांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर […]
Read More