राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची आ. आशुतोष काळेंकडून कोपरगावात जय्यत तयारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार (दि.०८) पासून जनसन्मान यात्रा काढली आहे. राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार (दि.१०) रोजी दुपारी ३.३० वाजता कोपरगाव शहरात येणार आहे. या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून राष्ट्रवादीचे झेंडे, स्वागताचे होर्डिंग्सने संपूर्ण कोपरगाव शहर राष्ट्रवादीमय झाले आहे.राज्याचे […]

Read More

पोलीस निरीक्षक व तलाठी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कोळपेवाडीच्या गुणवंतांचा आ.आशुतोष काळेंनी केला सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पोलीस निरीक्षक व तलाठी सरळसेवा भरती परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील दोन गुणवंतांनी दैदिप्यमान यश मिळविले असून या गुणवंतांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.कोळपेवाडी येथील कु. वैशाली अर्जुन शेळके हिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवून तिची पोलीस निरीक्षक पदावर निवड झाली आहे. तसेच राहुल गोकुळ माळी यांनी […]

Read More

आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या, आ.आशुतोष काळेंची पालकमंत्री ना.विखे पाटलांकडे मागणी….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात विविध महापुरुषांची स्मारक आहेत. त्याप्रमाणेच आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य यांचे देखील स्मारक व्हावे अशी मतदार संघातील तमाम आदिवासी बांधवांची मागणी असून आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारक उभारण्यासाठी ५० लक्ष रुपये निधी द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून त्याबाबत लेखी निवेदन […]

Read More

माजी आमदार कोल्हेंना पाच वर्षात किती योजना समजल्या हे अगोदर विचारा:- सर्जेराव घायतडकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात आ. आशुतोष काळे यांनी आजपर्यंत ३००० कोटीचा निधी आणून विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची वेगळी ओळख जिल्ह्यात नव्हे तर राज्यात निर्माण झाली आहे. मात्र अनुकूल परिस्थितीत ज्यांना त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा विकास करता आला नाही,ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही त्यांना त्यांच्या कार्यकाळात किती शासकीय योजना समजल्या हे अगोदर माजी […]

Read More

आमदार काळेंच्या अपयशाचा रवंदेत झाला भांडाफोड:- ऋषिकेश कदम…

कोपरगाव प्रतिनिधी:-हजारो कोटींच्या वल्गना करणाऱ्या विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या निष्क्रिय कारभाराचा त्यांनी स्वतःच भांडाफोड केला आहे. आपण न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी रवंदे गावात फलक लावत आ.काळे यांनी केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप केला अशी घणाघाती टीका रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी केली आहे.आमच्या गावात आम्ही राबवलेल्या योजना आणि विकासकामे आमदार त्यांच्या नावाने खपवत आहे.प्रसिध्दी […]

Read More

स्पर्धात्मक परिक्षेसह सर्वच ठिकाणी संजीवनीचे विद्यार्थी चमकावे हे स्व. शंकरराव कोल्हेंचे स्वप्न:- अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी :-ग्रामिण भागातील मुला मुलींमध्ये बौध्दीक संपदा ओतप्रोत भरलेली आहे त्याला योग्य दिशा देण्यांचे काम आपले आहे भारतीय प्रशासकीय सेवा, स्पर्धात्मक परिक्षेसह सर्वच क्षेत्रात संजीवनीचे विद्यार्थी चमकावे हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते आणि कोकमठाणच्या वैभव भाउसाहेब जपे याने चार्टर्ड अकौंटंट होवुन ते पुर्ण केले त्याचा आम्हां सर्वांना अभिमान आहे असे प्रतिपादन […]

Read More

कोल्हेंना त्यांच्याच होमग्राउंडवर धक्काशिंगणापूरचे कार्यकर्ते पुन्हा काळे गटात दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते अॅड.युवराज कुऱ्हाडे यांनी आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला असून कोल्हेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर हा मोठा धक्का मानला जात आहे.आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

आदिवासी बांधवाच्या विकासासाठी ८.८१ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावांना समसमान न्याय देवून प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे. त्याप्रमाणेच मतदार संघातील प्रत्येक गावातील आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ८.८१ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे […]

Read More

अविरल गोदावरी येणारा कुंभमेळा आणि ब्रह्मगिरी प्लास्टिक मुक्त व्हावा याविषयी वेणू गोपाल रेड्डी सर (प्रधान सचिव वने) यांच्या दालनात मिटिंग संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :-चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत अविरल गोदावरी या प्रकल्पासंदर्भात आज वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्या दालनात अविरल गोदावरी या प्रकल्प संदर्भात बैठक झाली सदर बैठकीत अंतरराष्ट्रीय जल पुरुष डॉ राजेन्द्र सिंह जी,नाशिकहून विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम सर, जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा,मुख्य वन सरंक्षक ऋषीकेश रंजन, उपवन सरंक्षक पंकज गर्ग, […]

Read More

कृषि महाविद्यालय, पुणे येथे साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन…

कोपरगाव प्रतिनीधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन दि. 8 व 9 ऑगस्ट, 2024 रोजी कृषि […]

Read More