दस्त नोंदणी शुल्क माफ करून महायुती शासनाचाशेतकऱ्यांना मोठा दिलासा:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि दिलासादायक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या महायुती […]

Read More

कोपरगांव सावळीविहीर रस्त्याच्या कामाचे योग्य नियोजन करून कामाला गती, द्या अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहराच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय सबंधित ठेकेदार कोणत्याही प्रकारचे नियोजन करता अत्यंत धीम्या गतीने काम करीत आहे. त्यामुळे वाहतुकीला येत असलेला अडथळा व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सुरु असलेले सावळी विहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याचे काम योग्य नियोजन करून कामाला गती द्या. अन्यथा […]

Read More

आ. आशुतोष काळेंची राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी आ. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे.महायुती शासनाने बुधवार (दि.२८) रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. यामध्ये उच्च […]

Read More

राहुरी कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विकसीत कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अटारी, पुणे अंतर्गत विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 17 कृषि विज्ञान केंद्राद्वारे दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक कृषि विज्ञान केंद्र स्तरावर शास्त्रज्ञांचे दोन चमू तयार करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि […]

Read More

स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर आयुष्य घडते:-बिपीनदादा कोल्हे…

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा रोजगार महोत्सव उत्साहात संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-आजच्या पिढीची युवाशक्ती हुशार आणि तंत्रज्ञानाने युक्त आहे, कुठल्याही क्षेत्रातील नोकरी मिळवितांना स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर युवक सामोरे गेल्यास त्यात निश्चित यश मिळते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित रोजगार मेळावा उत्साहात पार पडला […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्याकर्मचा-यांना आपत्तीजन्य परिस्थितीत प्रथमोचाराचे प्रशिक्षण…

कोपरगांव प्रतिनिधी:-आपत्तीजन्य परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडली, कामगार अचानक चक्कर येवुन पडला, अपघातात जखमी झाला, गंभीर भाजले, वायु गळती अशावेळी अपघातग्रस्तास दवाखान्यापर्यंत नेण्याच्या अगोदर त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रथमोपचार म्हणून काय करावयास पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांना मुंबई येथील वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ डॉ. अजय सावंत यांनी मंगळवारी दिले.प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव […]

Read More

अब वह दिन भी दूर नहीं, कोपरगांव का व्यापार सबसे भारी है:- युवानेते विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगांव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आज रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी ‘कृष्णाई कार्यालय, कोपरगांव’ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांतर्गत ‘ग्राहक जागृती प्रबोधन’, ‘व्यापारी समस्या […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्रीला पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले यांच्या देखरेखीखाली कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी पहिल्या दिवशी कांदा बियाणे विक्रीला शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी डॉ. बी.टी. शेटे, […]

Read More

नाशिक कुंभमेळा नियोजनात किकवी धरणाचे काम मार्गी लावावे:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधीनाशिकचा कुंभमेळा २०२७ मध्ये आहे, त्याच्या नियोजनाची तयारी सध्या सुरू आहे, उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. कुंभमेळयानिमीत्त लाखो भाविक, श्रध्दाळु नाशिक येथे जमा होत असतात त्याधर्तीवर किकवी धरणाचे काम मार्गी लावुन पाण्याची तुट भरून काढावी अशी मागणी मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.सौ. […]

Read More

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जी. बी. शिंदे यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक (एम.डी.) पदावर श्री जी. बी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यभारही सोपविण्यात आला.संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख शेतकी अधिकारी म्हणून कार्यरत असताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी व कार्यक्षम भूमिका […]

Read More