दस्त नोंदणी शुल्क माफ करून महायुती शासनाचाशेतकऱ्यांना मोठा दिलासा:- आ.आशुतोष काळे….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि दिलासादायक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या महायुती […]
Read More