गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आणखी एक पाणी आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीनदादा कोल्हे यांची नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या दारणा व गंगापूर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामासाठी आणखी एक पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.बिपीनदादा कोल्हे यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, उन्हाळ हंगाम १ मार्च ते ३० जून या […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, सप्तर्षी मळा शाखा व जेऊर पाटोदा शाखा,कोपरगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूढ वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजन करून वृक्षारोपणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,विश्वस्त विशाल झावरे,मुख्याध्यापक सचिन मोरे, स्थानिक नागरिक,पालक,विद्यार्थी,शिक्षक व […]

Read More

इंदिरा शॉपिंग सेंटर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री.श्यामसुंदर श्रीरामजी डागा (श्री मेडिकल) यांना कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने “सुवर्ण महोत्सवी सेवा पुरस्कार” प्रदान हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमच्या इंदिरा शॉपिंग सेंटर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री.श्यामसुंदर श्रीरामजी डागा (श्री मेडिकल) यांना कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने “सुवर्ण महोत्सवी सेवा पुरस्कार” देण्यात आला हार्दिक अभिनंदन..!सलग 50 वर्ष मेडिकल सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.गोदाम गल्ली येथे श्याम मेडिकल येथे 15 वर्ष व इंदिरा शॉपिंग सेंटर मध्ये 35 वर्ष त्यांनी मेडिकल दुकान द्वारे जनतेची […]

Read More

कृषि साहित्याचे वाटप हा शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा उपक्रम:- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असून ग्रामीण जनता शेतीवर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंबन करून शेतीची उत्पादकता व उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करणे हा शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक […]

Read More

“साई नामाचा जयघोष करत पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी सर केले ‘माऊंट लोहत्से’ शिखर”…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे, मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर, ‘माऊंट लोहत्से’ (Mount Lhotse), यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचा छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली. “साई नामाचा जयघोष” करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव […]

Read More

काकडी येथील गुंजाळ, सोनवणे यांचा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-काकडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज गुंजाळ, त्यांचे दोन्ही मुले अर्जुन गुंजाळ आणि संदीप गुंजाळ तसेच साखरबाई विश्वनाथ सोनवणे यांनी काही महिन्यांपूर्वी काळे गटात प्रवेश केला होता. त्यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत पुन्हा माघारी परतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे आगामी काळात काकडी गावाच्या विकासासाठी आणि पक्षाची […]

Read More

लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण शेळके बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लौकी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल खंडीझोड यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे किरण साहेबराव शेळके यांची बिनविरोध करण्यात आली आहे.लौकी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच अजिनाथ खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत किरण साहेबराव शेळके […]

Read More

कोपरगाव मध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा: मागणीसाठी महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर, चौकात मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडून बसलेला असतो. या चौकाचौकात ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमधून आपला जीव वाचवत मार्ग काढावा लागतो. यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. तसेच जनावरांच्या हल्ल्यात नागरिक जखमीही झालेले आहेत. अनेक नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही […]

Read More

गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकलचे ३० विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरीच्या संधी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील ३0 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांनी दिली आहे. यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत 0३, टाटा मोटर्स १0, भारत गेअर 0८, […]

Read More

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी दक्ष राहून जोमाने काम करावे:-विवेकभैय्या कोल्हे…

सुनील कदम यांची कोपरगाव भाजपा तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडळ) पदावर निवड, भव्य नागरी सत्कार…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडळ) पदावर सुनील कदम यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ राघवेश्वर मंदिर, कुंभारी येथे उत्साहात पार पडला. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख […]

Read More