जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आ. आशुतोष काळेंच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल,, पुढील सुनावणी ५ डिसेंबरला:- ऍडव्होकेट नितीन गवारे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ चे आदेशाची अंमलबजावणी करू नये व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेर निर्णय येत नाही तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडण्यात येवू नये अशा आशयाची याचिका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या […]
Read More