आ. आशुतोष काळेंच्या मागणीची कृषी विभागाकडून दखल,, कृषी विभागाचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसविण्याचा निर्णय स्वागतार्ह:- आ.आशुतोष काळे….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात प्रत्येकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील असंख्य शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत होते. त्यामुळे २०२० पासून कोपरगाव मतदार संघात हवामान केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी शासनाकडे केली होती. त्या मागणीची महायुती शासनाने दखल घेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये […]
Read More