कोपरगावकरांनी निश्चिंत रहावे,तुमचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- ५ नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी निश्चिंत रहावे तुम्ही नियमित पाणी मिळण्याचे पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगावच्या नागरिकांची विशेषतः महिला भगिनींनी मागील अनेक वर्षापासुनची होत असलेली ससेहोलपट कायमची थांबावी यासाठी सत्ता नसतांना […]
Read More