कोपरगावकरांनी निश्चिंत रहावे,तुमचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- ५ नंबर साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी निश्चिंत रहावे तुम्ही नियमित पाणी मिळण्याचे पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगावच्या नागरिकांची विशेषतः महिला भगिनींनी मागील अनेक वर्षापासुनची होत असलेली ससेहोलपट कायमची थांबावी यासाठी सत्ता नसतांना […]

Read More

कोपरगावात रामराज्य युवा यात्रेचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले पूजन; प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत नोंदवला सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी:- अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यानिमित्त सुदर्शन वाहिनीचे संपादक संचालक हिंदू धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या रामराज्य युवा यात्रेचे व प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे बुधवारी (२७ डिसेंबर) सकाळी कोपरगाव शहरात आगमन झाले. यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सकल हिंदू समाजाच्या […]

Read More

‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चे वारकरी म्हणून आपण सर्वजण काम करू:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- समाजातील शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय बाळगून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू करून सर्वसामान्यांना बळ दिले आहे. विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचित लोकांपर्यंत या शासकीय योजना पोहोचाव्यात यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्त्वाची असून, आपण सर्वजण या यात्रेचे वारकरी […]

Read More

आरोग्य विभागाने सतर्क राहून आयुष्यमान भारत योजनेच्या अंलबजावणीचा वेग वाढवावाआ.आशुतोष काळेंच्या आरोग्य विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या नव्या ‘जेएन1′ व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.हा नवा व्हेरिएंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून आयुष्यमान भारत योजनेच्या अंलबजावणीचा देखील वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोरोनाच्या जे एन १ ह्या नवीन व्हॅरीएन्टचा मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत असलेल्या प्रादूर्भावाच्या […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी राजकीय वजन वापरून कोपरगावकरांचा भार केला हलका कोपरगाव नगरपरिषदेला १९.६८ कोटी निधी मंजूर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करतांना सर्व सामान्य कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास पण करायचा व कोपरगावकरांवर अतिरिक्त कराचा बोजा देखील पडू द्यायचा नाही अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडून आ. आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी नगरविकास विभागाकडून मिळवून दिला […]

Read More

श्रीलंकेहुन अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे आ.आशुतोष काळेंनी केले पूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सकल हिंदू समाजाच्या वतीने सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहुन अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे कोपरगांव शहरात आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांच्या वतीने स्वागत केले. या पादुकांचे विधिवत पूजन करून त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. अयोध्येच्या पावन भूमीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची २२ जानेवारी २०२४ रोजी प्रतिष्ठापना होत असून यानिमित्ताने […]

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेस कोपरगावकरांचा उत्सुफुर्त प्रतिसाद….

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २६/१२/२०२३ रोजी केंद्र व राज्य शासन आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे ठिक दुपारी ३.०० वा. कोपरगाव शहर येथे आगमन झाले. सर्वप्रथम सदर यात्रेच्या रथाची नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी बाईक रॅली काढून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली.भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनाचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावे या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे […]

Read More

संजीवनी शैक्षणिक संकुलात घडतेय संस्कारक्षम पिढी:- प्रांताधिकारी श्री माणिक आहेर….

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव पारितोषिक महोत्सव संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- वृध्दाश्रमांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. आजची तरूण पिढी ही मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणवाच्या प्राथमिक गरजा होत्या. मात्र, आजमितीला संस्कारक्षम पिढी घडणे ही काळाची गरज बनली असुन संजीवनी शैक्षणिक संकुलात संस्कारक्षम पिढी घडत असल्याचे एकंदरीतच […]

Read More

संजीवनी अकॅडमीच्या चार्वी कोठारीची राज्यस्तरीय स्पर्धेमधुन राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध स्पर्धेसाठी निवड….

राज्य स्तरावर इ. १० वी तुन प्रथम क्रमांकाने निवड…कोपरगाव प्रतिनिधी:- भारत सरकारच्या एनसीईआरटी व एनसीएसएन यांच्या संयुक्त विद्यमाने विध्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. ही परीक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र र विभागातील २० जिल्ह्यातील १३० विध्यार्थ्यांनी […]

Read More

कोपरगाव हद्दवाढ भाग सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्यामुळे शहरात हे आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण:- विष्णुपंत गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराला नव्याने जोडला गेलेला हद्दवाढ भाग शहराला जोडणे ही तत्कालीन आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आम्हाला दिलेली भेट असून अनेक पिढ्यांच्या विकसित भविष्याच्या बाबतीत घेतलेला तो ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.कोणताही ग्रामीण भाग हा शहराला जोडल्या नंतर त्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाला निधी देणे बंधनकारक असते त्या प्रमाणे अनेक अंतर्गत रस्ते आणि विकासकामे यासाठी […]

Read More