खरीप हंगामाच्या नुकसानीची उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी मंत्र्यांकडे मागणी करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात पावसाचा दीर्घकाळ खंड पडून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पीक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सोयाबीन व मका पिकाची २५ टक्के नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली आहे. या शेतकऱ्यांना उर्वरित ७५ टक्के […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.विजय सरवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालय सा.फु. पुणे विद्यापठाकडून ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ ने सन्मानित ; संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा…

कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चला (डी.फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी व पीएच.डी. सेंटर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २०२३-२४ या वर्षाच्या ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डाॅ. सुरेष गोसावी, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांच्या हस्ते व […]

Read More

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करा:- स्नेहलताताई कोल्हे…

स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकमठाण येथे भाजपचे ‘गाव चलो अभियान’…कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपप्रणित ‘एनडीए’ चे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा वेगवान विकास झाला असून, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. त्यासाठी भाजपच्या […]

Read More

गोदावरी नदी संवर्धनाच्या २०.१७ कोटी निधीला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला चालना देवून कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून गोदावरी नदी संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या गोदावरी नदी संवर्धनाच्या २० कोटी १७ लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आ. आशुतोस काळे यांनी दिली आहे.गोदावरी नदी […]

Read More

जनतेची काळजी घेण्यासाठी सक्षम, विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांड-तांडव करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी […]

Read More

काव्य स्पर्धेत एस. एस. जी. एम. कॉलेजचे विद्यार्थी यशस्वी…

कोपरगाव प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना योजना विभागाच्या सहकार्याने के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ‘जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा’ नुकती संपन्न झाली. या स्पर्धेत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या गणेश पवार या विद्यार्थ्याने ‘तिरंगा माझी शान’ ही कविता सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला; तर सानिका पांगारकर या विद्यार्थिनीने ‘व्यथा सैनिकाची’ […]

Read More

सोमय्या महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“कविता म्हणजे डोळ्यातले अंजन, पायातले पैंजण. कविता विचारांची प्रांजळ व प्रभावी अभिव्यक्ती असते. कवितेने समतेचा इतिहास लिहावा, कवितेने क्रांतीची फुले पेरावीत. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी कविता अनेक वेळा घडवते. भावनेचा तरल स्पर्श झाल्यावर कवितेचे भावगीत बनते.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री आणि प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी येथे केले.स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी […]

Read More

चासनळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई चांदगुडे यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई शशिकांत चांदगुडे यांची निवड झाली आहे. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शीलाताई चांदगुडे यांचे अभिनंदन केले आहे.चासनळीचे माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे उदघाटन…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली नव्यांने बसविण्यांत आलेल्या अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे. (यु. एफ.) उदघाटन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले. संचालक सतिष सुभाषराव आव्हाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली सतिष आव्हाड यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे विधीवत पुजन झाले.प्रारंभी कार्यकारी संचालक […]

Read More