संतती हीच खरी संपत्ती:- श्रीमती निलिमाताई पवार ; संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी :- ‘मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात, तेव्हा पालकांनी स्वतः सभ्य कुटूंबाची आचार संहिता पाळावी, मुलांसमोर व्यसने करू नये, ते मागतील त्या वस्तु गरज असेल तरच द्या, नाही म्हणायला शिका , मुलांना पैशाचे मोल कळू द्या, त्यांना बाजार करायला शिकवा म्हणजे त्यांना व्यवहार कळेल. हे सर्व काही केले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतिल, पालकांचे […]

Read More

विखेंच्या अन्यायी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जनतेचे नेतृत्व करायला मी क्षणभरही मागे हटणार नाही:- विवेकभैय्या कोल्हे…

विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा…कोपरगाव प्रतिनिधी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. […]

Read More

डॉ. मयुर तीरमेखेंनी कोपरगावचा नाव-लौकिक वाढविला -आ.आशुतोष काळे ; आशुतोष काळे कलाकरांच्या कलेची कदर करणारे आमदार:- अभिनेता सिद्धार्थ जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावात उच्च दर्जाचे कलाकार आहेत त्याचबरोबर डॉ. मयूर तीरमेखेंनी अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले हि संपूर्ण कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब असून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कोपरगावचा नावलौकिक वाढविला असल्याचे गौरवोदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले आहे. कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ. मयूर तीरमखे यांनी निर्मिती केलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधव व […]

Read More

पश्चिमेचे-पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठीपुढाकार घेऊन नगर-नासिकचा वाद कायमचा संपुष्टात आणावा पाणी प्रश्नावर आ.आशुतोष काळेंची विधानसभेत मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नगर नाशिकमध्ये बहुतांशी धरणे बांधून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ज्यावेळी धरणांची निर्मिती झाली त्यावेळी सिंचनासाठी बारमाही पाणी मिळत होते. मात्र जसजसे नागरीकरण वाढलं व लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढले जावून शेती सिंचनाचे पाणी कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत नगर, नाशिक आणि मराठवाड्याचा पाण्यावरून वाद निर्माण होत आहे. त्यामुळे पश्चिमेकडचे […]

Read More

गौतमचा एनसीसी, स्काऊट व गाईड संयुक्त कॅम्प उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलचे एन.सी.सी., स्काऊट व गाईड यांचा संयुक्त कॅम्प दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राघवेश्वर मंदिर कुंभारी येथे उत्साहात पार पडला. शाळेचे इयत्ता नववीतील एन.सी.सी., स्काऊट व गाईडचे एकूण १५० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. कॅम्पची सुरुवात राघवेश्वराचे दर्शन घेऊन व […]

Read More

कोपरगाव बस आगारात होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन२.६४ कोटीच्या निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देवून या बस चार्जिंग स्टेशनच्या ०२ कोटी ६४ लक्ष ३५ हजार निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसेस ह्या इलेक्ट्रिक […]

Read More

जैवतंत्रज्ञान हे प्रत्येक घटकास उपयुक्त:- डाॅ. अरविंद रानडे ;संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये जैवतंत्रज्ञान विषयावर आंतरराष्ट्रीय परीषद संपन्न…

कोपरगांव: सजीवसृष्टीतील घटकांचा उदाहरनार्थ सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी तसेच त्यापासुन मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा, शेती, मानवी आरोग्य, पर्यावरण संरक्षण इत्यादी क्षेत्रात उपयोग करून घेणे हे जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येते. जैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करून ते प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, डीपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी, भारत सरकारचे […]

Read More

‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’; संत रमेशगिरीजी महाराजांच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण:-विवेकभैय्या कोल्हे…

अयोध्येहून कोपरगावात परतलेल्या प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराजांचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते स्वागत…कोपरगाव प्रतिनिधी: अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास कोपरगाव तालुक्यातून श्रीक्षेत्र कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांना खास निमंत्रित केले होते. हा संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील जनतेचा सन्मान असून, आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची […]

Read More

जिरायती भागाची कामधेनु काळे परिवारामुळे जिवंत:- बाबुराव थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील वरच्या भागातील जिरायती गावांना वरदान ठरणारी व जिरायती भागाची कामधेनु असलेली उजनी उपसा जलसिंचन योजना काळे परिवारामुळे जिवंत असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात यांनी केले आहे. उजनी उपसा जलसिंचन चारीसाठी पाणी उचल सुरु करण्यात आले या प्रसंगी बाबुराव थोरात बोलत होते.२००४ पूर्वी न परवडणारी (नॉट फिजिबल) असा […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तालुका विधी सेवा समिती कोपरगाव व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.२८) रोजी सकाळी ९.०० वा. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश एस.बी. कोऱ्हाळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे […]

Read More