स्व.कोल्हे साहेबांनी मनामनात जपलेल्या विश्वासाची संपत्ती टिकवण्यासाठी तिसरी पिढीही कार्यरत:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या जयंती निमीत्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम..कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी सहकार, शिक्षण, शेती, पाटपाणी आदी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करत समाज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यातून साहेबांनी मनामनात जनतेचा विश्वास म्हणून जी संपत्ती जपली आहे. त्या विचारासाठी तिसरी पिढी कार्यरत असल्याचा विश्वास कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम आमदार सौ. स्नेहलताताई […]

Read More

आत्मविश्वासाने पुढे जा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

संजीवनी पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक पारीतोषिक व गुणगौरव सोहळा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- कोणतेही यश प्राप्त झाल्याचे गर्व करू नका. स्वतःचा शोध घ्या. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विध्यार्थी असतो, कारण तो रोज नवीन काही तरी शिकत असतो. खेड्यातील असल्याचा न्युनगंड बाळगु नका. हिम्मत, जिध्द, चिकाटी व आत्मविश्वासाने पुढे जा, असा सल्ला माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी […]

Read More

आत्मविश्वासाने पुढे जा:-सौ. स्नेहलता कोल्हे…

संजीवनी पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक पारीतोषिक व गुणगौरव सोहळा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- कोणतेही यश प्राप्त झाल्याचे गर्व करू नका. स्वतःचा शोध घ्या. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विध्यार्थी असतो, कारण तो रोज नवीन काही तरी शिकत असतो. खेड्यातील असल्याचा न्युनगंड बाळगु नका. हिम्मत, जिध्द, चिकाटी व आत्मविश्वासाने पुढे जा, असा सल्ला माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी […]

Read More

श्रीमद भागवत कथेवेळी कोपरगाव झाले दीप प्रकाशने लखलखीत…

कोपरगांव प्रतिनिधी:-श्रीमद भागवत ग्रंथातुन भक्तीमार्गाची शिकवण मिळते. प्रत्येकाच्या जीवनांत साधना, सिध्दता, मर्यादा, अनुग्रह, समन्वय, शास्त्र, संस्कार, नियम, पुर्व इतिहास, सध्याचा काळ, तंत्रज्ञान आदीबाबत सातत्यांने प्रश्न निर्माण होतात त्या सगळयांची उत्तरे भागवतात आहे. कलीयुगात जीवन सुखकर होण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रत्येकाने भागवताचे पारायण, मनन, चिंतन, श्रवण करून ते आत्मसात करावे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (बेट सराला) […]

Read More

पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क गोदावरी कालव्यांचाकर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पश्चिम वाहिनी दमण गंगा, वैतरणा, अंबिका, नारपार व उल्हास या नद्यांचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी अती तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना न्यायालयाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र ज्यांच्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला […]

Read More

स्वतःवर ठाम विश्वास असेल तरच तुम्ही उद्योजक म्हणुन यशस्वी व्हाल:- विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारत शेतीप्रधान देश आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता अन्नाशी संबंधीत कोणताही व्यवसाय स्वतःवर ठाम विश्वास ठेवून जिद्दीने तसेच प्रामाणिकपणे केल्यास तुम्ही नक्कीच उद्योजक म्हणुन जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 18 ते […]

Read More

आदिनाथ ढाकणे यांची कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी (ब्रँड अँबेसेडर) नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी – केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ होऊन स्वच्छतेबाबत जनसहभागातून व्यापक चळवळ उभारली जावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासनाद्वारे पृथ्वी, जल, तेज, वायू आकाश पर आधारीत पर्यावरण संरक्षण करीता माझी वसुंधरा अभियान ४.० ची सुरुवात केली असून या मोहिमेच्या जनजागृती करिता गेल्या २५५ हुन अधिक आठवडे कोपरगाव […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“ज्याला आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचा आहे, त्यानेच स्पर्धा-परीक्षेच्या वाट्याला जावं. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही. गरिबी हा श्रीमंत होण्यासाठीचा सर्वात मोठा मार्ग आहे.” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ज्ञानदा करिअर अकॅडमी सिन्नरचे संचालक सुदाम शेळके सर यांनी येथे केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी एस यादव होते.शेळके पुढे म्हणाले की […]

Read More

सेवा हाच धर्म या प्रमाणे स्व.कोल्हे साहेब प्रेरणास्रोत:- विवेकभैय्या कोल्हे…

संवत्सर येथे मोफत मोती बिंदू शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:-स्व. शंकररावजी कोल्हे यांचे प्रत्येक पाऊल हे समाज्याच्या विकासासाठी होते, दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष करण्याची नेहमी तयारी असायची. त्यामुळे शंकरराव कोल्हे हे एक व्यक्ती नसून ते एक विचार होते, जो अनेकांच्या मनामध्ये भिनला आहे, यामुळेच त्यांचे जीवन कार्य हे समाजहितासाठी दिशादर्शक ठरत आहे, त्यांच्या द्वितीय […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात बांबु तोडणी प्रशिक्षण संपन्न…

(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे रोष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, अवर्षण प्रवण उपकेंद्र (वनशेती) यांच्या प्रक्षेत्रावर मुंबई येथील महाराष्ट्र बांबु प्रवर्तन प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने तीन दिवसीय बांबु तोडणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कृषि संंशोधन प्रकल्प, अवर्षण प्रवण […]

Read More