संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे:- आ. आशुतोष काळे ; तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे,वादळ,अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन विज पुरवठ्याची समस्या निर्माण होवून त्यामुळे उदभवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य […]
Read More