शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या १५ ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून गावे बंद ठेवून मागणी होत आहे. मेरिट व नागरिकांच्या सोयीचा तालुका असल्याचा विचार केल्यास कोपरगाव हेच नवीन जिल्ह्याचे ठिकाण होण्यासाठी योग्य. आत्ताचे नूतन अहिल्यानगर व पूर्वीचे अहमदनगर हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे जिल्ह्याचे ठिकाण आहे. गेल्या ४० वर्षापासून या जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी […]
Read More