शहापूर, चांदगव्हाण, सोनारी, लौकीच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीला प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :- राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशातून महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लौकी शहापूर, सोनारी, चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली […]

Read More

आयुष मंत्रालय भारत सरकारचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पूरस्कार कोपरगावचे डॉ रामदास आव्हाड यांना जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दरवर्षी दिला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील भारतातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद अवार्ड कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ रामदास म्हाळूजी आव्हाड यांना नुकताच जाहीर झाला .रोख रक्कम ,मानपत्र ,शाल ,स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार दरवर्षी आयुर्वेद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या भारतातील फक्त तीन आयुर्वेद डॉक्टर्स ला दिला जातो .धन्वंतरी […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या मागणीची राज्यशासनाकडून दखलकोपरगाव मतदार संघाचा देखील दुष्काळग्रस्त यादीत समावेश…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यात बहुतांश तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र कोपरगाव मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांच्या यादीत कोपरगाव मतदार […]

Read More

कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ सवलती लागू होणार,शासनाचे मानले कोल्हे यांनी आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील ठराविक तालुके दुष्काळ यादीत समावेश झाल्यानंतर कोपरगाव मतदारसंघात मोठा असंतोष नागरिक व्यक्त करू लागले होते त्या पार्श्वूमीवर मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे आणि कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सातत्याने मागणी करून शासनाला आग्रह धरला होता.आज अखेर ९ नोव्हेंबर रोजी कोपरगाव मतदारसंघातील कोपरगाव, रवंदे, सूरेगाव,पोहेगावं,दहेगाव बोलका,पुणतांबा या सात मंडलांचा समावेश दुष्काळ सवलती लागू करण्याच्या दृष्टीने […]

Read More

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मजबुतीसाठी मैदानी खेळांची गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी: मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. बहुतांशी मैदानी खेळ हे सांघिक प्रकारचे असल्याने त्यातून सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाढीस लागतो तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यदेखील बळकट होते. त्यामुळे मैदानी खेळांना आणि हा खेळ खेळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते […]

Read More

कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.अत्यल्प पर्जन्यमान असून तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही.दुसरीकडे पाणी नसल्याने हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती आहे त्यामुळे तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक होण्याची सूचना आपण करावी अशी मागणी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.कालवे व वितरण व्यवस्था याची कामे मार्गी लागणे व कालव्यांची वहन […]

Read More

शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा देणेबाबत जलदगतीने सुनावणी घ्या:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चालू वर्षी पावसाळ्यात दीर्घकाळ खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून नुकसान होवून देखील आज पर्यंत शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्याबाबत जलद गतीने सुनावणी घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, कृषी […]

Read More

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या आ.आशुतोष काळेंची पालकमंत्री विखे पाटलांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामाकडे लागल्या आहे.गोदावरी कालव्यातून मिळणाऱ्या आवर्तनातून रब्बी हंगामाच्या नियोजनाची तयारी करता येते मात्र अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात अडचणी येत असून त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या अशी मागणी […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडकामगारांना १९ टक्के बोनस देण्याचा आ.आशुतोष काळेंचा निर्णय, जिल्ह्यातील पहिलाच कारखाना…

कोपरगाव प्रतिनिधी:–कोळपेवाडी वार्ताहर- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १९ टक्के बोनस देण्याचे जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी नेहमीच […]

Read More

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आ. आशुतोष काळेंच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल,, पुढील सुनावणी ५ डिसेंबरला:- ऍडव्होकेट नितीन गवारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ चे आदेशाची अंमलबजावणी करू नये व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेर निर्णय येत नाही तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडण्यात येवू नये अशा आशयाची याचिका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या […]

Read More