आ.आशुतोष काळेंनी खंदक नाल्याच्या पुलाचा प्रश्न सोडविल्यामुळे व्यवसायाला चालना:- विरेन बोरावके….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला खंदक नाल्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे खंदक नाला परिसरातील व्यावसायिक व नागरिकांची अडचण कायमची दूर होऊन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.जिल्ह्यातील इतर शहराच्या तुलनेत मागे असलेल्या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोटयावधी रुपये […]
Read More