ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको, आ. आशुतोष काळेंची तंबी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे. परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होवून अद्यापपर्यंत कामे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोपरगाव बस स्थानक […]
Read More