विविधता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद:- बिपीनदादा कोल्हे; सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीचा ध्यास बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- विविधता, एकता आणि अखंडता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगळे असले तरी सर्व भारतीय बांधव असून, सर्वजण एक आहोत हा संदेश सर्व भारतीय आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला देत असतात. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनीच जातीय व धार्मिक सलोखा राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला पाहिजे, […]
Read More