जनतेची काळजी घेण्यासाठी सक्षम, विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांड-तांडव करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी […]
Read More