सर्व्हे नंबर ४३ व ४४ च्या जमीन धारकांना मोबदला द्या आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आंबेडकरी समाज बांधवांचा मागील पन्नास वर्षापासूनचा मोबदल्याचा प्रश्न अनुत्तरीत असून या समाज बांधवांना तातडीने मोबदला मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने सन १९४५ ते १९४६ मध्ये अधिग्रहण केले […]
Read More