स्त्री आणि धर्माविषयाची दृष्टी समतेची ठेवण्याची छत्रपती शिवरायांची शिकवण :- डाॅ. श्रीपाल सबनीस जेष्ठ सुप्रसिद्ध साहीत्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-स्त्रीयांबद्दलचा आदर भाव, कमालीची नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी आजच्या काळासाठी फार गरजेच्या व महत्वाच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची होती […]

Read More

“छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी…”

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने सोमवार दि.१९/०२/२०२४ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी , उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सुराज्य निर्मितीसाठी कार्यरत राहू:- विवेकभैय्या कोल्हे ; शिवजयंतीनिमित्त विवेकभैय्या कोल्हे यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, समतेचे पुरस्कर्ते, आदर्श नीतिवंत राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रेरणेने विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सुराज्य कसे निर्माण करावे, राज्य कसे चालवले पाहिजे, याचा आदर्श त्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला. सर्व राज्यकर्त्यांनी आणि युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा […]

Read More

कोपरगावच्या इतिहासात प्रथमचछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी ;छत्रपती शिवाजी महाराज अथक संघर्ष, अविचल जिद्द आणि अतुलनीय नेतृत्वाची गाथा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात खोलवर रुजलेला आहे. स्वराज्याचे स्वप्न पाहून मुठभर मावळ्यांच्या मदतीने हे स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम त्यांचा आदर्श व कर्तुत्व हे केवळ मराठी माणसांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्फूर्तीचा अखंड झरा आहे. […]

Read More

कोपरगावात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्प वृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने […]

Read More

प्रजिमा ४ च्या धामोरी गोई नदीच्या पुलाच्या कामाची ३.४४ कोटीची निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अनेक रस्ते व पुलांचा प्रश्न मागील चार वर्षात सुटला असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न देखील येत्या काही महिन्यात सुटणार आहे. या पुलाच्या कामाची ३.४४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच पुलाच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव […]

Read More

संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचा सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला.प्रारंभी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. बिपीनदादा कोल्हे सत्कारप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी ;उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी ना.आशुतोष काळेंनी केल्या जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ‘जगात भारी १९ फेब्रुवारी’ अर्थात शिवजयंती हा उत्सव संपूर्ण जगभरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. कोपरगाव शहरात देखील हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरासह मतदार संघात जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनंजय गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये साजरा करण्यात आला.मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज […]

Read More

आधुनिक शेतीसाठी कृषि यांत्रिकीकरण ही काळाची गरज:- प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांचा तुतवडा भासत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे सध्या जिकिरीचे बनत आहे. यावर उपाय म्हणजे आधुनिक पध्दतीने शेती करणे होय. आधुनिक शेती करत असताना मजुरांचा तुटवडा तसेच त्यांची कमी होत असलेली कार्यक्षमता यावर मात करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल […]

Read More