तरुण पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समतेचं आणि सामाजिक बंधुत्वाचं स्वप्न साकार करावं:- मा.आ.अशोकरावजी काळे…
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, व स्वातंत्र्य या तत्वावर आधारित होता ते महान विचारवंत होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्याला लोकशाही, स्वतंत्र विचार आणि मूलभूत हक्कांची जाणीव आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे […]
Read More