वाढीव घरपट्टीविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस ठाम; जुन्याच पद्धतीने कर आकारणी मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात आली आहे. वाढीव कराच्या अधिकृत घरपट्टी पावत्या देखील नागरीकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या वाढीव घरपट्टी आकारणी बाबत नागरीकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याने हजारो नागरिकांनी वाढीव […]

Read More

वारीचा पूल झाला नागरीक सुखावले, लाटेवर निवडून गेलेले मात्र दुखावले – माजी सभापती मधुकर टेके ; जनतेच्या सुखात समाधान शोधायला शिका… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात जनता त्यांना डोक्यावर घेते व जे जनतेला गृहीत धरून फक्त खोटा कळवळा दाखवतात […]

Read More

पशुसंवर्धन खात्याचे रिकामे भूखंड उद्योग उभारणीला द्या आणि पशु दवाखाने सुरु करा – आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगावात रिकामे पडून असलेले पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे भुखंड उद्योग उभारण्यासाठी द्यावेत. तालुक्यातील जवळके, कुंभारी आणि शिरसगाव या गावात पशु दवाखाने सुरू करावेत. या दोन महत्वाच्या मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी विधीमंडळाच्या सध्या सुरू […]

Read More

३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा; पंचनाम्यासाठी एआय, ड्रोन व उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर वाढवा :- आ.विवेक कोल्हे… अतिवृष्टीग्रस्त पॉलिहाऊस शेतकऱ्यांचा प्रश्न आ.विवेक कोल्हे यांनी विधानभवनात मांडला…कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लागू असलेल्या ३३ टक्के पिक नुकसानीच्या अटीचा पुनर्विचार करून हा विषय तज्ज्ञ समितीकडे सोपवावा, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी […]

Read More

विकृतीला कायद्याचा धाक बसला,नसरापूर नराधमाला फाशीची शिक्षा :- मा. आ. स्नेहलताताई कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्यंत अमानुष अत्याचार करून जीवे मारणाऱ्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही.या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जलद गतीने दोन महिन्यात सुनावलेली फाशीची शिक्षा ही न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कायद्याचा निश्चित धाक बसवणारा हा ऐतिहासिक […]

Read More

चार हजार कोटींची खोटी वल्गना उघडी पडली आता जनता सावध झाली आहे :- विशाल गोर्डे… पुलाचे श्रेय घेण्याआधी पुलाखालून वाहून जाणारे समन्यायी पाण्याचे पाप तुमचेच त्याचेही श्रेय घ्या : गोर्डे…कोपरगाव प्रतिनिधी:-२०१९ नंतरच्या कार्यकाळात आ.काळे यांनी फक्त जनतेला भुलवण्याचे काम केले. आमच्या वारी ग्रामस्थांनी वर्षानुवर्ष केलेल्या पाठपुराव्याने आणि आम्हाला रस्त्याची व पुलाची होणारे अडचण लक्षात घेऊन […]

Read More

३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा; पंचनाम्यासाठी एआय, ड्रोन व उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर वाढवा :- आ.विवेक कोल्हे… अतिवृष्टीग्रस्त पॉलिहाऊस शेतकऱ्यांचा प्रश्न आ.विवेक कोल्हे यांनी विधानभवनात मांडला…कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लागू असलेल्या ३३ टक्के पिक नुकसानीच्या अटीचा पुनर्विचार करून हा विषय तज्ज्ञ समितीकडे सोपवावा, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी […]

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील काही अटी शर्तींचा फेरविचार करावा ; आमदार आशुतोष काळेंनी विधानसभेत मागणी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांकडे वेधले लक्ष… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना व्हावा. त्यासाठी या योजनेतील काही अटी व शर्तींचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत केली.विधिमंडळाच्या […]

Read More

जितेंद्र रणशूर यांचा बनावट जात प्रमाणपत्र रद्द,उपनगराध्यक्षपदही लवकरच जाणारकाळे गटाचा कोल्हे गटाला जोरदार झटका… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरच्या तक्रारीची जात […]

Read More

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटीशेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केलेल्या […]

Read More