‘सामाजिक बांधिलकी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे शंकरराव काळेसाहेब’:- ॲड. संदीप वर्पे..
कोपरगाव प्रतिनिधी:- “आदरणीय शंकरराव काळे साहेबांच्या प्रेरणेने कै.सौ. सुशीलाबाई उर्फ (माई) यांच्या स्मृती-प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरू करणारे शंकरराव काळे साहेब हे एक सुसंस्कृत, सामाजिक बांधिलकी असलेले, कृषीतुल्य व्यक्तिमत्व होते. म्हणूनच ते महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांनी सहजीवन, सहप्रेम जपणुकीचा आदर्श या स्पर्धेच्या निमित्ताने घालून दिला; असे म्हटल्यास वावगे होणार नाही”. […]
Read More