दुष्काळी भागात टँकर चालू करण्याची मागणी माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-गत वर्षी पर्जन्यवृष्टी अत्यल्प झाली होती, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील दक्षिण-पश्चिम भागातील गावातील पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे तालुका प्रशासनाने त्वरित पाण्याचे टॅंकर त्वरित सुरू करावी अशी मागणी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याकडे […]
Read More