संकटातून भक्ताला मुक्त करतो तो भगवंत:- गुरुवर्य महंत रामगिरी,,गोवर्धन लिला कथा प्रसंग झाला सादर..

कोपरगांव प्रतिनिधी:-भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असुनही त्याची आवड निर्माण होत नाही त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ […]

Read More

नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये, गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या शेतीवर वरवंटा फिरेल:- सौ स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येणा-या महापुरामुळे निफाड परिसरातील गावांना धोका पोहोचतो हे कारण पुढे करत नांदुर मध्यमेश्वर बंधा-यास जास्तीचे वक्राकार दरवाजे बसवावे अशी निफाडकरांनी केलेली मागणीच शास्त्रोक्त नाही परिणामी गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेतक-यांच्या शेतीस पाणीच मिळणार नाही तेंव्हा या बंधा-यास दहा वक्राकार दरवाजे बसवू नये अशी मागणी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी […]

Read More

नांदुर मधमेश्वर बंधाऱ्याचे वक्राकार दरवाजे बसविण्यास विरोध करणारन्यायालयीन लढाई बरोबरच राजकीय लढाई देखील लढणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पूरस्थितीने बाधित होणाऱ्या गोदाकाठच्या गावांसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव १२ मीटर बाय ८ मीटर आकाराचे १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली असून या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे. हा निर्णय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारा असून त्या विरोधात न्यायालयीन लढाई बरोबरच राजकीय लढाई देखील […]

Read More

औषधी सुगंधी वनस्पती या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजना (टीएसपी) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग मु.पो. रावलापाणी, ता.तळोदा, जि. नंदुरबार येथे संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रकल्पाचे प्रभारी […]

Read More

के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ….

कोपरगाव प्रतिनिधी:-“हास्यविनोद हे मानवी जीवनाचे अनिवार्य अंग आहे. हास्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. हास्याची देणगी निसर्गाने फक्त मानवाला दिलेली आहे. त्यामुळे माणसाने हसले पाहिजे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतानाच सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनातील प्रश्नांपासून काही क्षण दूर नेऊन हसवणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हाही उद्देश असतो.” असे प्रतिपादन प्रख्यात व्यंगचित्रकार आणि ज्येष्ठ समाजसेवक मा. प्रभाकर […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंता मुलींची परसिस्टंट सिस्टिम्स मध्ये नोकरीसाठी निवड…

नवोदित अभियंता मुली म्हणतात आम्हाला कॉलेजच्या ऑटोनॉमस दर्जाचा फायदा…कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या (टी अँड पी) विभागाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नाने परसिस्टंट सिस्टिम्स या विविध उद्योग व आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर्स बनवुन देणाऱ्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तीन नवोदित अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच आकर्षक […]

Read More

तंत्रज्ञानाचा मूळ गाभा श्रीमद भागवत ग्रंथात आहे:- गुरुवर्य रामगिरी महाराज ;श्री कृष्ण जन्माचा सोहळा प्रत्यक्षात झाला नाट्यरूपाने सादर…

कोपरगांव प्रतिनिधी:-विज्ञानाने खुप प्रगती केली आहे, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले त्या सगळ्या गोष्टींचा मुख्य पाया श्रीमद भागवत ग्रंथात आहे, त्यामुळे तो श्रेष्ठ. नदी कितीही वाहात असली तरी, समुद्र कधी भरत नाही तद्वत भागवतकथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महत रामगिरी महाराज यांनी केले.यावेळी भगवान श्री कृष्ण […]

Read More

गोदावरी नदी संवर्धनसाठी २० कोटी निधी कित्येक वर्षापासूनची मागणी आ. आशुतोष काळेंमुळे पूर्ण होणार:- बाळासाहेब रुईकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शनिवार (दि.१६ मार्च) रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गोदावरी नदी संवर्धनासाठी २० कोटी निधी मिळणार असून कित्येक वर्षापासूनची गोदावरी नदी संवर्धनाची मागणी आ. आशुतोष काळे यांच्यामुळे पूर्ण होणार आहे. त्यामुळे […]

Read More

पीक विविधीकरणाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय किसान मंत्रालय, भारतीय कृषि प्रणाली संस्था मोदीपूरम व अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती प्रकल्प, मफुकृवि, राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने पीक विविधीकरण या पथदर्शी प्रकल्पाद्वारे अहमदनगर जिल्हयातील कृषि अधिकार्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार […]

Read More

औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित औषधी, सुंगधी वनस्पती व पानवेल संशोधन प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसुचित जाती उप योजेनेअंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गासाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम भोकर, ता. श्रीरामपूर येथे संपन्न झाला. या शेतकरी प्रशिक्षण […]

Read More