संकटातून भक्ताला मुक्त करतो तो भगवंत:- गुरुवर्य महंत रामगिरी,,गोवर्धन लिला कथा प्रसंग झाला सादर..
कोपरगांव प्रतिनिधी:-भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असुनही त्याची आवड निर्माण होत नाही त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (सराला बेट) गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ […]
Read More