जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना जागा मिळवू न शकणारेजागा मिळविण्याचे श्रेय घेत आहेत:- दिलीपराव चौधरी…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- त्यांच्या कार्यकाळात जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. त्यावेळी त्यांना पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळविता आला नाही ते जागा मिळविण्याचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे अशी टीका जळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिलीपराव चौधरी यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.प्रसिद्धी पत्रकात दिलीपराव चौधरी यांनी पुढे असे म्हटले […]
Read More