आधुनिक भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्य आत्मसात करणे गरजेचे:- आ.आशुतोष काळे…
१३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दिन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगविली. विविध क्षेत्रात स्वहीत न बघता देशहिताला प्राधान्य देणाऱ्या डॉ. […]
Read More