एस जे एस रुग्णालयात शुक्रवारी सर्व रोग निदान शिबीर ५० टक्के सवलतीच्या दरात होणार तपासण्या…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री जनार्दन स्वामी रुग्णालय आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन,सल्ला व आवशकता असल्यास मोफत शास्र्क्रिया करण्यात येणार आहे.यात एम डी मेडिसिन डॉ.सायली ठोमरे,मेंदू व मनका […]

Read More

गुरुत्वाचे ध्यान करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा:- संत परमानंद महाराज…

हजारो भाविकांच्या उपस्थितीत आत्मा मालिक ध्यान पिठात गुरुपौर्णिमा उत्सव सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:- ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ जे ध्यान युगाने युगे प्रत्येक धर्माच्या परंपरेत सांगत निर्गुण निराकार विश्वात्मक सद्गुरू सत्येने अनंत अवतार धारण करुन निर्गुणाची पुजा करीत सगुण निर्गुणाचे गुरूतत्व पुजण्याचा व त्यांच्या संदेशाचे ध्यान करण्याचा सोहळा म्हणजेच गुरुपौर्णिमा सोहळा आहे असे विचार आत्मा मालिक ध्यान […]

Read More

गोधेगाव वि.का.स.सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी कोल्हे गटाच्या सरस्वती रांधवणे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक १६ जुलै २०२४ रोजी गोधेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी कोल्हे गटाच्या सौ.सरस्वती उत्तमराव रांधवणे यांची निवड चेअरमन श्री बापूसाहेब हरिभाऊ पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.व्हा.चेअरमन श्री रंजन सारंगधर साळुंके यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोल्हे गटाच्या सौ. सरस्वती उत्तमराव रांधवणे यांची आज बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे […]

Read More

गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे योग्य नियोजन करा आ. आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रविवार (दि.२१) रोजी गुरुपोर्णिमा असून दरवर्षी गुरुपोर्णिमेला कोपरगाव, कोकमठाण व शिर्डी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. त्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.दरवर्षी गुरुपोर्णिमेला शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर, कोपरगाव बेट […]

Read More

भरपूर पाउस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आ. आशुतोष काळेंचे विठूरायाला साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघासह सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे.आषाढी एकादशीनिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी […]

Read More

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेनुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस दिमाखात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.. यात शाळेतील के. जी पासुन दहावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या समंधित वर्ग शिक्षक, शिक्षिका यांच्या सकार्याने प्रत्येक वर्गात आकर्षक डेको रेशन करुन सजावट केली होती.. येवढेच नव्हे तर संपूर्ण वर्गात केक कापून तसेच […]

Read More

आश्वासनानंतर कृषि विद्यापीठातील उपोषण मागे…

कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. मिलिंद अहिरे यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सपत्नीक सुरु केलेले आमरण उपोषण दि. 15 जुलै, 2024 रोजी संध्याकाळी मागे घेतले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व प्राध्यापकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव कृषि परिषदेकडे पाठविण्याचे प्रशासनाने मान्य केले. यावेळी उपोषणस्थळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी पुढाकार […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला . संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास विषयक कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने ११जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून १९८९ पासून सुरू केलेला आहे. ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात दरवर्षी साजरा […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचार्यांचा उपोषणाविरोधात मुकमोर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे यांनी दि. 10 जुलैपासून सुरु केलेल्या उपोषणाविरोधात विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत मोठ्या संख्येने मुकमोर्चा काढला व कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि उपकुलसचिव श्री. व्ही.टी. पाटील यांना उपोषणाविरोधात निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले की डॉ. डी. के. कांबळे यांनी विद्यापीठ […]

Read More

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या १५ ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून गावे बंद ठेवून मागणी होत आहे. मेरिट व नागरिकांच्या सोयीचा तालुका असल्याचा विचार केल्यास कोपरगाव हेच नवीन जिल्ह्याचे ठिकाण होण्यासाठी योग्य. आत्ताचे नूतन अहिल्यानगर व पूर्वीचे अहमदनगर हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे जिल्ह्याचे ठिकाण आहे. गेल्या ४० वर्षापासून या जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी […]

Read More