नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करावा:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील..
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- संगमनेर शहरातील भूमिगत गटारी, पाणीपुरवठा, नाले सफाई, स्वच्छता यांसारख्या नागरी समस्यांची तात्काळ दखल घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ऑनलाईन प्रणालींचा अंगीकार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. संगमनेर येथे आयोजित नगरपरिषदेच्या कामकाज आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय […]
Read More